शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

जलसंपदाकडून पाणी बंद करण्याचा पुन्हा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:19 IST

शहरासाठी घेत असलेल्या पाण्याची थकबाकी जमा केली नाही तर पाणी देणे बंद करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे.

पुणे : शहरासाठी घेत असलेल्या पाण्याची थकबाकी जमा केली नाही तर पाणी देणे बंद करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. ३४५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे जलसंपदाचे म्हणणे असून, महापालिकेने वादग्रस्त व चुकीच्या पद्धतीने पाणी मोजले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.खडकवासला धरणातून महापालिका पुण्यासाठी पाणी घेते. सर्व धरणे जलसंपदा विभागाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे उचललेल्या पाण्यासाठी जलसंपदा विभाग शुल्क आकारते. त्यासाठीचे ३५४ कोटी रूपये महापालिकेकडे बाकी आहेत असे जलसंपदाचे म्हणणे आहे. त्यात या वर्षीचे पैसे जमा करून एकूण ३९५ कोटी रूपये जलसंपदाने महापालिकेला मागितले आहेत.यापूर्वीही असे इशारापत्र जलसंपदाने महापालिकेला पाठवले होते. पाण्यासाठी महापालिकेबरोबर करार झाला आहे, त्यानुसार ते पाणी घेत नाहीत, जास्तीचे पाणी त्यांच्याकडून घेतले जाते. त्या पाण्याची बिले देणे अपेक्षित आहे, तसे बिल मिळत नसल्याने पत्र पाठवावे लागते, असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी. बी. शेलार यांनी सांगितले.>महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले की जलसंपदाची सर्व बिले वाढीव आहेत. त्यांनी पाणी चुकीच्या पद्धतीने मोजले आहे. महापालिका जादा पाणी घेत नाहीत. त्यांच्याकडे सविस्तर बिलाची माहिती मागवली आहे. त्यानंतर याबाबत सर्व काही स्पष्ट होईल.

टॅग्स :Waterपाणी