शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

नाटकाविषयी आत्मीयता हवी

By admin | Updated: March 24, 2015 00:31 IST

नाटकाविषयी आत्मीयता, मनापासून काम करण्याची इच्छा असायला हवी, असे मत राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक प्रा. डॉ. वामन केंद्रे यांनी व्यक्त केले.

पुणे : नाट्यक्षेत्रात येण्यासाठी कोणत्याही पार्श्वभूमीची आवश्यकता नाही. पण या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर नाटकाविषयी आत्मीयता, मनापासून काम करण्याची इच्छा असायला हवी, असे मत राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक प्रा. डॉ. वामन केंद्रे यांनी व्यक्त केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ललित कला केंद्र व गुरुकुल भारतातील विविध संस्थांच्या सहकार्याने नाट्याभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या वगार्च उद्घाटन सोमवारी ज्योत्स्ना भोळे सभागृहात झाले. त्या वेळी डॉ. केंद्रे बोलत होते. प्रा. डॉ. शमिक बंदोपाध्याय, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, दिग्दर्शक मकरंद साठे, डॉ. शुभांगी बहुलीकर उपस्थित होते.केंद्रे म्हणाले, ‘‘नाट्यक्षेत्रात येण्यासाठी शहरीप्रमाणेच ग्रामीण भागातील तरुणदेखील उत्सुक असतात. अशा तरुणांचे स्वप्न साकार करण्यासाठी ललित कला केंद्र नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहील.’’ डॉ. शमिक बंदोपाध्याय म्हणाले, ‘‘नाट्यक्षेत्रात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. आजचे तरुण नवीन संकल्पना, संधी, विचार, बदलत्या परिस्थितीचा विचार घेऊन उत्साहाने पुढे येत आहेत.’’मकरंद साठे यांनी लिहिलेल्या मराठी रंगभूमीच्या ‘तीस रात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले. नाट्याभ्यास वर्ग २६ मार्चपर्यंत सुरू आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला, एकविसाव्या शतकातील वास्तववादाची पुनर्व्याख्या तसेच अभिनय यांसारख्या विषयांवर व्याख्याने होणार आहेत. (प्रतिनिधी)