शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दुस-या ‘हिरव्या’ यादीची प्रतीक्षाच, संतापाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 05:27 IST

राज्य सरकारने शेतक-यांसाठी घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेसाठीची दुसरी हिरवी यादी अद्यापही बॅँकांना आणि सहकार विभागाला प्राप्तच झालेली नाही

पुणे : राज्य सरकारने शेतक-यांसाठी घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेसाठीची दुसरी हिरवी यादी अद्यापही बॅँकांना आणि सहकार विभागाला प्राप्तच झालेली नाही. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कुर्मगतीच्या कामामुळे या यादीची शेतक-यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. दुस-या यादीस लागणाºया विलंबामुळे शेतकºयांमध्ये संतापाचे वातावरण आहे.दोन आठवड्यांपूर्वी जाहीर झालेल्या २ लाख ३९ हजार ७७ शेतकºयांची पहिल्या हिरव्या यादीतील शेतकºयांना कर्जमाफी देण्यासाठी सहकार विभागाने तब्बल ८९९ कोटी १ लाख रुपये आयसीआयसीआय बॅँकेमार्फत विविध ११ सार्वजनिक बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील (डीसीसी) शेतकºयांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.यादीमध्ये नावे असलेल्या काही शेतकºयांच्या माहितीमध्ये राहिलेल्या त्रुटी तपासण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या खात्यामध्ये रकमा जमा होऊ शकलेल्या नाहीत. ज्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकली नाही, त्यांची पडताळणी तालुका स्तरीय समितीकडून केली जात आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, संबंधितांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.पहिल्या टप्प्यातील हिरव्या यादीमध्ये १ लाख ३८ हजार ४०४ शेतकºयांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम जमा झाली होती, तर १ लाख ६७३ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी