शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

अपंगांच्या ३ टक्क्यांसाठी शून्य ‘आस्था’

By admin | Updated: February 28, 2015 02:23 IST

अपंग व्यक्ती अधिनियमानुसार अपंग व्यक्तींच्या कल्याणकारी योजनांसाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी ३ टक्के निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे

विशाल शिर्के, पुणेअपंग व्यक्ती अधिनियमानुसार अपंग व्यक्तींच्या कल्याणकारी योजनांसाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी ३ टक्के निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अपंग संघटनांनी रान उठवले आहे. मात्र, राखीव निधी कोणत्या योजनांवर खर्च करायचा यासाठी गेल्या वीस वर्षांत मार्गदर्शक सूचीच तयार झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपंग कल्याण आयुक्तालयाने गेल्या वर्षी जुलै महिन्यात शासनाला मार्गदर्शक योजनांची यादी देऊनही त्यावर काहीच निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५ च्या तरतुदीनुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या निधीपैकी ३ टक्के निधी हा अपंग कल्याणकारी योजनांवर खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, याची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकली नाही. काही स्थानिक स्वराज्य संस्था पिठाची गिरणी, कांडप यंत्र, शिलाई यंत्र, अपंग सहाय्यकारी साधनांचे वाटप अशा योजनांसाठी तुरळक निधी देत होती. मात्र, हे प्रमाण अगदी अत्यल्प आहे असे संस्थांचे म्हणणे आहे.