शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

वीर धरणाची सुरक्षितता ‘रामभरोसे’

By admin | Updated: February 2, 2015 00:23 IST

पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरणाची सुरक्षितता ‘रामभरोसे’च आहे. धरणाच्या भिंतीपर्यंत सहजरीत्या कोणीही पोहोचू शक

सोमेश्वरनगर : पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरणाची सुरक्षितता ‘रामभरोसे’च आहे. धरणाच्या भिंतीपर्यंत सहजरीत्या कोणीही पोहोचू शकते. ‘आवो जावो घर तुम्हारा’ अशीच अवस्था येथील आहे. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये हे चित्र दिसून आले. पुणे, सातारा व सोलापूर या जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, खंडाळा, फलटण व माळशिरस या तालुक्यातील शेकडो गावांना पाणीपुरवठा करणारे नीरा नदीवरील वीर हे ९ टीएमसी पाणी क्षमता असणारे धरण आहे. स्वातंत्र्यानंतर १९६२ साली या ठिकाणची भौगोलिक परिस्थितीत पाहून राज्य सरकारने हे धरण बांधण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लाखो एकर क्षेत्र ओलिताखाली येऊन शेती सुजलाम् सुफलाम् झाली आहे. मात्र, आज याच वीर धरणाची सुरक्षितता ‘रामभरोसे’ आहे. धरणाच्या मुख्य भिंतीपर्यंत जायचे असल्यास कोणीही परवानगीशिवाय जाऊ शकत नाही. मात्र, तुम्हाला जर वीर धरणापर्यंत तुम्ही खुशाल जाऊ शकता. लोणंदपासून शिरवळच्या दिशेने निघाले असता, लोणंदपासून १० ते १२ किलोमीटरवर हे वीर धरण लागते. या ठिकाणी धरणाच्या भिंतीवरील मुख्य गेट आहे. या ठिकाणावरून धरणाच्या मुख्य भिंतीपर्यंत जाता येते. धरणाची ही सुरक्षितता अचंबित करणारी आहे.