शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

वाल्हेला ग्रामप्रदक्षिणा होणार

By admin | Updated: July 13, 2015 23:59 IST

येथील ग्रामप्रदक्षिणेला ८८ वर्षांची परंपरा असून, या ग्राम प्रदक्षिणेची गावकरीच नव्हे, तर सोहळ्यामध्ये देशभरातून सामील होणाऱ्या वारकऱ्यांचे भावनिक नाते जोडले

वाल्हे : येथील ग्रामप्रदक्षिणेला ८८ वर्षांची परंपरा असून, या ग्राम प्रदक्षिणेची गावकरीच नव्हे, तर सोहळ्यामध्ये देशभरातून सामील होणाऱ्या वारकऱ्यांचे भावनिक नाते जोडले गेले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्हे येथील ग्रामप्रदक्षिणा रद्द होणार नाही, असे पालखी सोहळा प्रमुखांनी आश्वासन दिले. या निर्णयाचे ग्रामस्थांनी फटाके फोडून स्वागत केले आहे.संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी प्रस्थान होण्याअगोदर पालखी सोहळ्याचे मुख्य विश्वस्त डॉ. प्रशांत सुरू यांनी वाल्हे येथील ग्रामप्रदक्षिणा रद्द केल्याने जाहीर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी विशेष ग्रामसभेद्वारे मंगळवारी गाव बंद करून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. आज सासवड येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड मुक्कामी आल्यानंतर समाजआरती झाल्यानंतर श्रीमंतराजे शितोळे सरकार, सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैैठक झाली. बैठकीमध्ये प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार संजय पाटील, वाल्हेचे उपसरपंच पोपटनाना पवार, दत्तात्रय पवार, सूर्यकांत पवार, किरण कुमठेकर, सचिन देशपांडे, माजी सरपंच महादेव चव्हाण, पोलीस पाटील प्रवीण कुमठेकर उपस्थित होते. या वेळी हा निर्णय जाहीर केला. (वार्ताहर)आठवडे बाजार रद्द...संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यामुळे मंगळवारचा वाल्हे येथील आठवडे बाजार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने रद्द करण्यात आला असल्याचे उपसरपंच पोपटनाना पवार यांनी सांगितले.