शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात टोमणेबाजी

By admin | Updated: January 30, 2015 03:45 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये डिपॉझीट राखता न आलेल्या पदाधिकाऱ्यांना अद्याप बदलण्यात आलेले नाही.

पुणे : लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये डिपॉझीट राखता न आलेल्या पदाधिकाऱ्यांना अद्याप बदलण्यात आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये शुद्धीकरणाची गरज असल्याची टिप्पणी माजी मंत्री पतंगराव कदम व हर्षवर्धन पाटील यांनी केली. त्यामुळे कार्यक्रमाला राजकीय रंग आल्याची चर्चा होती. काँग्रेस भवनाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त पहिल्यादाच अखिल भारतीय काँग्रेस व प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, माजी मंत्री व आमदार मंडळी एकत्र आली होती. ही संधी घेऊन हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘सत्ता गेल्यानंतर काँग्रेस पक्षातून ‘हा गेला, तो गेला’ प्रकार सुरू झाला आहे.’’ सत्तेसाठी राजकारण करण्यापेक्षा निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करावे, अशी टिप्पणी पाटील यांनी केली. हा धागा पकडून पतंगराव कदम म्हणाले, ‘‘दिल्ली व मुंबईत जे चालायचे, ते चालू द्या. कार्यकर्त्यांनी कोणी दिशा देईल, याची वाट पाहत बसू नये. पक्षात ज्यांची कुवत नाही, त्यांना पदे आहेत. निवडणुकीत डिपॉझीट जप्त झाल्यानंतरही कोणतीही पदे बदललेली नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खूषमस्करे होण्यापेक्षा झोकून देऊन काम केले पाहिजे.’’दरम्यान, हर्षवर्धन पाटील व कदम यांच्या भाषणाचा रोख कोणावर होता, याची चर्चा कार्यक्रमानंतर राजकीय वर्तुळात होती. (प्रतिनिधी)