शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

अनुवादक प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांपासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 03:36 IST

भारतीय साहित्यामध्ये निरोगी आदानप्रदान होण्यासाठी अनुवादांची नितांत आवश्यकता आहे. इंग्रजीशिवाय अन्य भारतीय भाषांमधील दर्जेदार साहित्याचा मराठीमध्ये आणि मराठी साहित्याचा इतर भारतीय

पुणे : भारतीय साहित्यामध्ये निरोगी आदानप्रदान होण्यासाठी अनुवादांची नितांत आवश्यकता आहे. इंग्रजीशिवाय अन्य भारतीय भाषांमधील दर्जेदार साहित्याचा मराठीमध्ये आणि मराठी साहित्याचा इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्याची अविरत प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे. पुरेसे अनुवाद उपलब्ध नसल्याने प्रतिष्ठेचे साहित्यिक पुरस्कार मराठीच्या वाट्याला फारसे आलेले नाहीत, अशी खंत ज्येष्ठ समीक्षक डॉ. निशिकांत मिरजकर यांनी व्यक्त केली. मराठी समीक्षकांनी संकुचित विचार बाजूला ठेवून लेखकांचे मूल्यमापन करावे आणि वाचकांनी वाड.मयीन अभिरुची घडवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित १७ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन सिंबायोसिस शिक्षण समूहाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी मिरजकर बोलत होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, सरहदचे संस्थापक संजय नहार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे आदी उपस्थित होते.मिरजकर म्हणाले, ‘संतसाहित्याचा समृध्द वारसा आपण पुनरुज्जीवित करायला हवा. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये संतवाणीचा आवर्जून समावेश करायला हवा. संतसाहित्याकडे पाहण्याची मानसिकता बदलायला हवी. वैश्विक अनुभूतीचे प्रतिबिंब साहित्यात उमटणे गरजेचे आहे. मराठी साहित्याच्या समृद्धीची जबाबदारी सर्वांची असून, शासन, साहित्यिक संस्था, लेखक, अनुवादक, समीक्षक, वाचक अशा सर्वच घटकांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे.’मुजूमदार म्हणाले, ‘सर्व राज्ये, प्रांत एकमेकांच्या भगिनी असून, हे नाते जपण्यासाठी झपाटून काम करणाºया कार्यकर्त्यांची, साहित्यिकांची गरज आहे. साहित्यिकांमुळे सामान्य माणसाला वैैचारिक दिशा मिळते.