शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

अनुवादक प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांपासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 03:36 IST

भारतीय साहित्यामध्ये निरोगी आदानप्रदान होण्यासाठी अनुवादांची नितांत आवश्यकता आहे. इंग्रजीशिवाय अन्य भारतीय भाषांमधील दर्जेदार साहित्याचा मराठीमध्ये आणि मराठी साहित्याचा इतर भारतीय

पुणे : भारतीय साहित्यामध्ये निरोगी आदानप्रदान होण्यासाठी अनुवादांची नितांत आवश्यकता आहे. इंग्रजीशिवाय अन्य भारतीय भाषांमधील दर्जेदार साहित्याचा मराठीमध्ये आणि मराठी साहित्याचा इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्याची अविरत प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे. पुरेसे अनुवाद उपलब्ध नसल्याने प्रतिष्ठेचे साहित्यिक पुरस्कार मराठीच्या वाट्याला फारसे आलेले नाहीत, अशी खंत ज्येष्ठ समीक्षक डॉ. निशिकांत मिरजकर यांनी व्यक्त केली. मराठी समीक्षकांनी संकुचित विचार बाजूला ठेवून लेखकांचे मूल्यमापन करावे आणि वाचकांनी वाड.मयीन अभिरुची घडवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित १७ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन सिंबायोसिस शिक्षण समूहाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी मिरजकर बोलत होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, सरहदचे संस्थापक संजय नहार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे आदी उपस्थित होते.मिरजकर म्हणाले, ‘संतसाहित्याचा समृध्द वारसा आपण पुनरुज्जीवित करायला हवा. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये संतवाणीचा आवर्जून समावेश करायला हवा. संतसाहित्याकडे पाहण्याची मानसिकता बदलायला हवी. वैश्विक अनुभूतीचे प्रतिबिंब साहित्यात उमटणे गरजेचे आहे. मराठी साहित्याच्या समृद्धीची जबाबदारी सर्वांची असून, शासन, साहित्यिक संस्था, लेखक, अनुवादक, समीक्षक, वाचक अशा सर्वच घटकांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे.’मुजूमदार म्हणाले, ‘सर्व राज्ये, प्रांत एकमेकांच्या भगिनी असून, हे नाते जपण्यासाठी झपाटून काम करणाºया कार्यकर्त्यांची, साहित्यिकांची गरज आहे. साहित्यिकांमुळे सामान्य माणसाला वैैचारिक दिशा मिळते.