शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

आजची विज्ञानकथा उद्याचे तंत्रज्ञान

By admin | Updated: March 29, 2017 02:35 IST

कालची विज्ञानकथा आजचे विज्ञान व उद्याचे तंत्रज्ञान असणार आहे असे मत व्यक्त करीत, चंद्र, मंगळ ग्रह यांवर मानवी प्रस्थापितेच्या

पुणे : कालची विज्ञानकथा आजचे विज्ञान व उद्याचे तंत्रज्ञान असणार आहे असे मत व्यक्त करीत, चंद्र, मंगळ ग्रह यांवर मानवी प्रस्थापितेच्या कल्पना येऊ घातल्या आहेत, असे पुण्याच्या विज्ञान भारतीचे अध्यक्ष सुरेश नाईक म्हणाले. मनाक्षरे पब्लिकेशन्सच्या राजे देशमुखलिखित शिकारनामा तसेच आश्लेषा महाजन यांनी अनुवादित केलेल्या श्रीनिवास शारंगपाणी यांच्या अतिदूरचे बांधव या पुस्तकांचे प्रकाशन पत्रकार भवन येथे झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक, डॉ. संदीप जयपूरकर, पूजा पांडे, देवदास पेशवे आदी मान्यवर उपस्थित होते. मनोगतात नाईक म्हणाले, ‘‘अवकाशविज्ञान झपाट्याने पुढे जात आहे. विज्ञानकथांमधून अनेकांना प्रेरणा मिळत असते. त्यामुळे विज्ञान कथांचा अनुवाद करणे गरजेचे आहे.’’ दीपक टिळक मनोगतात म्हणाले, ‘‘वडील शिकारी करीत असल्याने वडिलांसोबत अनेक जंगलांमध्ये फिरता आले. आज शिकारीला बंदी असली तरी त्या काळी ते शौर्य समजलं जात असे. वन्यजीव ओळखावं कसं, तसेच ते कसे पाहायला हवे, हे शिकारनामा या पुस्तकातून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)