शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘वॉटर कप’ स्पर्धेचे आज पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:01 IST

मागील वर्षी तीन तालुक्यांपासून सुरू झालेली ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा यंदा ३० तालुक्यांमध्ये घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले.

पुणे : मागील वर्षी तीन तालुक्यांपासून सुरू झालेली ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा यंदा ३० तालुक्यांमध्ये घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ‘वॉटर हिरोज्’चे कौतुक करण्याबरोबरच विजेत्यांच्या सन्मानासाठी ‘पानी फाउंडेशन’च्या वतीने उद्या, रविवारी पारितोषिक वितरण बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोटर््स कॉम्प्लेक्समध्ये सायं. ५ वाजता आहे.प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशनचे सह-संस्थापक आमीर खान आणि ४००० ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. यंदा ८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत ३० तालुक्यांमध्ये ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी शंभर गुणांची पत्रिका तयार करण्यात आली आहे. गावाचा ताळेबंद मांडण्यापासून वॉटर बजेट, हायड्रो मार्कर अशा गोष्टी प्रशिक्षणाच्या माध्यमातून माहिती करून देण्यात आल्या आहेत. ही चळवळ लोकवर्गणीतून उभी राहिली असली, तरी ४५ दिवसांत जलसंधारणाची सर्व कामे होणे शक्य नाही. ही रक्कम त्या कामांसाठी वापरली जावी, हा उद्देश आहे. झाडे जगली आहेत का, शोष खड्डे कार्यरत आहेत का, यावर नियंत्रण ठेवले जात आहे, त्यासाठी बक्षीस देणार असल्याचे भटकळ यांनी सांगितले.विजेत्या तीन गावांना बक्षिसेस्पर्धेतील विजेत्या तीन गावांना प्रत्येकी अनुक्रमे ५० लाख, ३० लाख आणि २० लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी किरण राव आणि डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते.