शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

विद्यार्थ्यांवर संघाचे विचार लादले जाताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2015 04:59 IST

देशातील सर्वच प्रमुख शिक्षण संस्थांसह नोकरशाही आणि न्यायव्यवस्थेत सरकारची ढवळाढवळ वाढली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचार या संस्थांवर लादले जात आहेत, अशा शब्दांत

पुणे : देशातील सर्वच प्रमुख शिक्षण संस्थांसह नोकरशाही आणि न्यायव्यवस्थेत सरकारची ढवळाढवळ वाढली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचार या संस्थांवर लादले जात आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी सरकारवर हल्लाबोल केला. एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा आवाज संसदेत उठविला जाईल, असे सांगत मी नेहमी तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खा. राहुल गांधी एफटीआयआयमध्ये आले होते. त्यांच्यासोबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर, चिरंजीवी, अभिनेत्री खुशबू, रमया, युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम आदी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना राहुल म्हणाले, आरएसएसची विचारसरणी सध्या सगळ्या शैक्षणिक संस्थावर लादली जात आहे. देशातील शिक्षणाचा खेळखंडोबा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकाधिकारशाही सुरू आहे. चौहान यांच्यासाठी मोदीच आग्रही आहेत. त्यामुळे त्यांचा हा आदेश डावल्याची हिंमत कोणीही दाखवत नाही. विद्यार्थ्यांचा आवाज दाबून स्वत:चे विचार त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.प्रतिनिधी) भाजपाची निदर्शने..राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतानाच बाहेर एफटीआयआयसमोर भाजपसह पतित पावन संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. त्याचवेळी नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडिया (एनएसयुआय) च्या कार्यकर्त्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.