शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस नाहीच

By admin | Updated: September 13, 2015 01:51 IST

पुणे शहरात पावसाला सुरूवात झाली असली, तरी पानशेत, खडकवासला, वरसगाव व टेमघर या धरणांच्या क्षेत्रात मात्र अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही. या चारही धरणांचा पाणीसाठा

पुणे : पुणे शहरात पावसाला सुरूवात झाली असली, तरी पानशेत, खडकवासला, वरसगाव व टेमघर या धरणांच्या क्षेत्रात मात्र अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही. या चारही धरणांचा पाणीसाठा २० टीएमसी होत नाही तोपर्यंत शहरात पाणीकपात सुरूच राहील.पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. पुणे शहराचा पाणीपुरवठा पानशेत, खडकवासला, टेमघर व वरसगाव या चार धरणांवर अवलंबून आहे. या चारही धरणांच्या पाणीसाठ्याची एकूण क्षमता ३० टीएमसी आहे. या वर्षी पावसाने मोठी दडी मारली व हा साठा एकदम कमी झाला. सर्व धरणे निम्म्यापेक्षा कमी भरली आहेत. त्यांचा सर्व मिळून साठा फक्त १४.६९ टीएमसी आहे. त्यामुळेच पुणे शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.दोन दिवसांपासून पुणे शहर व आसपासच्या परिसरात बऱ्यापैकी पाऊस होत आहे. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा बंद करून रोज, पण फक्त एक वेळ तो होईल, अशी चर्चा शहरात होती.