शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

तरतुदींमध्ये स्पष्टता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:15 IST

अर्थसंकल्पात शेतीसाठी तरतूद आहे, मात्र ती फक्त इतके टक्के वाढ या प्रकारची आहे. किमान आधारभूत किमतीत पाचपट वाढ केली ...

अर्थसंकल्पात शेतीसाठी तरतूद आहे, मात्र ती फक्त इतके टक्के वाढ या प्रकारची आहे. किमान आधारभूत किमतीत पाचपट वाढ केली असे म्हटले आहे, ती नक्की किती व कोणत्या पिकासाठी, मागील वेळी किती होती याची उत्तरे अपेक्षित आहेत. ती अर्थसंकल्पातून मिळत नाहीत. प्रत्येक पिकाची आधारभूत किंमत वेगवेगळी असते, त्यामुळे नक्की किती वाढ झाली याचा संभ्रम घालवणारे आकडे द्यायला हवे होते.

अशी विचारणा केली की सन २०१३ पेक्षा जास्त असे सांगितले जाते. सन २०१३ पेक्षा म्हणजे काँग्रेसच्या काळात होती त्यापेक्षा जास्त. यालाही माझ्या मते काही अर्थ नाही. कारण किमान शेतीक्षेत्रात तरी राजकारण नको असे मला वाटते. शेतकऱ्यांना नक्की काय झाले ते कळणे महत्त्वाचे आहे व ते कळवण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. त्यामुळे सरकारने पीकनिहाय वर्गीकरण करून किती वाढ झाली ते स्पष्ट करावे.

सिंचनाचे अनुदान वाढवले असे नमूद केले आहे. सिंचनाचे कितीतरी प्रकार आहे. त्याबाबतही स्पष्टता नाही. त्यामुळेच फक्त टक्केवारी नमूद करायची म्हणजे एक प्रकारे संभ्रमात टाकायचे, असाच प्रकार शेतीबाबत अर्थसंकल्पात झाला आहे. उद्योग, आरोग्य किंवा अन्य कोणत्याही क्षेत्राबाबत व्यवस्थित योजनानिहाय वर्गीकरण वगैरे करून तरतुदी दिल्या जातात. शेतीबाबत तसे का करत नाही असे विचारायला हवे.

शंकरराव मगर, राष्ट्रीय अध्यक्ष, सल्लागार संशोधन परिषद, मोदीपूरम, मीरत (उत्तरप्रदेश)