शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

टेस्टिंगच्या सक्तीमुळे टेस्ट किटचाही तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:11 IST

पुणे : लोकांच्या कायम संपर्कात येण्यांसाठी दर १५ दिवसांनी चाचणी करणे प्रशासनाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे कोरोना चाचणीसाठी येणाऱ्यांची ...

पुणे : लोकांच्या कायम संपर्कात येण्यांसाठी दर १५ दिवसांनी चाचणी करणे प्रशासनाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे कोरोना चाचणीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या तुलनेत टेस्टिंग

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता लोकांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांचे दर १५ दिवसांना टेस्टिंग करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. मात्र याचा परिणाम म्हणजे नागरिकांकडून टेस्टिंग सेंटरवर ‘निगेटिव्ह’ रिपोर्ट मिळवण्यासाठी गर्दी केली जात आहे. कुठे कामासाठी तर कुठे बाहेरगावी प्रवास करण्यासाठी चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे केंद्रांवरील ताण वाढून टेस्टिंगला २ ते ३ दिवसांचा वेळ लागत आहे. आता सरकारने नवा आदेश काढत आरटीपीसीआर ऐवजी ॲंटिजेन चाचण्या केलेल्याही चालतील असं सांगितले आहे. मात्र यामुळे लक्षण असणाऱ्या लोकांना चाचणीला प्राधान्य मिळत नाही.

मनोज पोचट म्हणाले “ पुण्यातल्या अनेक लॅबकडे टेस्ट किट संपले आहेत. ज्यांच्याकडे शिल्लक आहेत ते रिपोर्ट द्यायला ३-४ दिवस लावत आहेत.’’

मराठा चेंबर्स फॅार कॅामर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सुधीर मेहता म्हणाले, “या रिपोर्टमुळे लोकांना आपण सुरक्षित आहोत असे वाटुन त्यांच्यामध्ये निष्काळजीपणा वाढू शकतो. तसेच ॲण्टिजेन चाचणीत निगेटिव्ह येण्याची शक्यता ५० टक्के असते. या सगळ्याचा परिणाम म्हणून गरजु लोक वंचित रहात आहेत. त्यामुळे हे धोरण बदलावे अशी आमची भूमिका आहे.”

दरम्यान या गोंधळाला नेमकं काय कारणीभूत आहे हे स्पष्ट करताना सबर्बन लॅबचे अभिषेक शिवणकर म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून अनेक जण चाचणी करुन घ्यायला येत आहेत. त्यातच आता या चाचण्या स्वस्त झाल्याने सहजपणे लोक चाचणी करुन घेत आहेत. याचाच परिणाम म्हणजे अहवालाला वेळ लागत आहे.”