शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

डाऊ आंदोलनातील गुन्हे मागे घ्या

By admin | Updated: June 23, 2016 02:10 IST

२००८मध्ये झालेल्या डाऊ कंपनीविरोधातील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या ग्रामस्थांवरील विविध गुन्हे शासनाने मागे घ्यावेत

आंबेठाण : २००८मध्ये झालेल्या डाऊ कंपनीविरोधातील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या ग्रामस्थांवरील विविध गुन्हे शासनाने मागे घ्यावेत, यासाठी शिंदे (ता. खेड) येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसे निवेदन दिले आहे.फडणवीस खेड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. वासुली फाटा येथे ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. शिंदे येथील ग्रामस्थांनी २५ जुलै २००८ रोजी वारकऱ्यांबरोबर आंदोलन केले होते. या आंदोलनातूनच ४४ लोकांवर चाकण पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्हे दाखल केले होते. नंतरच्या काळात या कंपनीला ग्रामस्थ आणि वारकरी यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन शासनाने या ठिकाणी ही कंपनी उभारण्याचे रद्द केले होते; परंतु लोकांवर दाखल केलेले गुन्हे तसेच होते. यापूर्वीच्या शासनाने हे गुन्हे मागे घेण्याचे जाहीर केले होते; पण त्यावर पुढे काहीही कार्यवाही झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. गुन्हे दाखल असल्याने नागरिकांना न्यायालयात हजर राहावे लागते. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत असून, यातून त्यांची मोठी पिळवणूक होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच, हे आंदोलने जाणीवपूर्वक केले नसल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे.यासाठी मुख्यमंत्र्यांना हे निवेदन दिल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे-पाटील यांनी सांगितले.या वेळी पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आमदार संजय भेगडे, भाजपानेते शरद बुट्टे-पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा ठाकर, सुनील देवकर, विठ्ठलतात्या पानमंद, शांताराम पानमंद, सचिन देवकर, नीलेश पानमंद, दत्तात्रय टेमगिरे, राजाराम पानमंद, उत्तम पानमंद, अंकुश घनवट, विनायक पानमंद आंदोलक उपस्थित होते. (वार्ताहर)