शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आर्थिक विवंचनेतून दोन शेतक-यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 03:42 IST

सततची नापिकी, कर्जबाजारीपणा अशा आर्थिक विवंचनेत दिवाळी कशी साजरी करायची, या विचाराने निराश झालेल्या यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला.

लोकमत न्यूज नेटवर्कढाणकी (यवतमाळ ) : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा अशा आर्थिक विवंचनेत दिवाळी कशी साजरी करायची, या विचाराने निराश झालेल्या यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील दोन शेतकºयांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला.यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी येथे एका शेतकºयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. विठ्ठल गोविंदराव गंपरवाड (४५) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास ते घरून निघून गेले होते. बिटरगाव पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली आहे.अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील जावरा फत्तेपूर येथील एका शेतकºयानेही हाताशी आलेले सोयाबीन पावसामुळे भिजल्याने दिवाळी साजरी कशी होणार, या विवंचनेतून गळफास घेत आत्महत्या केली. अतुल उर्फ पिंटू साहेबराव रामपुरे (२६) असे मृताचे नाव आहे.जळगावातही आत्महत्याजळगाव : डोक्यावर १२ लाखांचे कर्ज व त्यात पिकांचे नुकसान झाल्याने निराश असलेल्या तुषार लक्ष्मण ढाके (३५, रा.ममुराबाद, ता.जळगाव ह.मु.पारखनगर, जळगाव) या शेतकºयाने रविवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तुषार बांभोरी येथील एका कंपनीत टेक्निशियनही होते. कंपनीत काम करून ममुराबाद येथे शेतीचे कामकाज सांभाळायचे. त्यांच्या पश्चात पत्नी धनश्री, मुलगी हास्य (७) व मुलगा तनय (५) आहे.शेतक-याने घेतला गळफासमुखेड (जि. नांदेड) : दिवाळी कशी साजरी करायची, या चिंतेतून तालुक्यातील शिकारा येथील शेतकरी माधव पुंडा गजगे (५५) यांनी शनिवारी रात्री घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली़ गजगे हे आपल्या ३९ गुंठे जमिनीवर उपजीविका चालवित होते़ तीन वर्षांपासून शेतातील नापिकी व स्टेट बँक आॅफ इंडियाचे कर्ज, यामुळे ते चिंतेत होते़ दिवाळीचा सण तोंडावर आल्याने तो कसा साजरा करायचा, याची चिंता त्यांना लागली होती़

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या