शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सुभाषचंद्र बोस बोस यांनी इंग्रज सत्तेचा बीमोड केला : संभाजी नाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:13 IST

गराडे:सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कायमच अग्रणी राहिले. 'भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य' हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.सुभाषबाबूंची जयहिंद ...

गराडे:सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कायमच अग्रणी राहिले. 'भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य' हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.सुभाषबाबूंची जयहिंद ही सिंहगर्जना भारताच्या कानाकोप-यात घुमली.आझाद हिंद सेनेची स्थापना करुन इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले..नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रज सत्तेचा बिमोड केला असे प्रतिपादन वीर नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष संभाजी नाटकर यांनी केली.

भिवरी येथील वीर नेताजी तरुण मंडळ व वीर नेताजी क्रिडा मंडळ यांच्यावतीने सुभाषचंद्र बोस यांची १२४ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी किल्ले पुरंदर वरून वीर नेताजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुभाषज्योत आणली.सुभाषज्योत मिरवणूक कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी श्री.नाटकर बोलत होते.

यावेळी धनंजय चौधरी,नामदेव ढवळे,रामदास कटके , शहाजी लोणकर ,दत्ताञय ताम्हाणे ,जगन्नाथ कटके,म्हस्कू दळवी, सखाराम कटके, भाऊसाहेब कटके, बाळासाहेब कटके, सुहास कटके ,अशोक जगदाळे , राहुल कटके ,सुभाष लोणकर,आप्पासाहेब सावंत, किरण कटके, गौतम बागमार ,ललितकुमार मानकर , मोहन कटके,एस.पी.दळवी,नानासाहेब येळवंडे आदीसह कार्यकर्ते ,भिवरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार संजय जगताप यांनी भिवरी येथे येवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृती चिरंतन टिकून त्याचा प्रचार व प्रसार व्हावा व समाज संघटित होवून समाजसुधारणा व्हावी या उद्देशाने तत्कालीन पदाधिका-यांनी १९६८ साली वीर नेताजी मंडळाची स्थापना केली.तेव्हापासून आजपर्यंत त्या उद्देशाप्रमाणे अखंडीतपणे सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी करण्यात येत असल्याचे माऊली दळवी सांगितले. प्रास्तविक बाबाजी घिसरे यांनी केले.सुञसंचालन माऊली घारे यांनी केले.आभार अभिजीत दळवी यांनी मानले.

भिवरी (ता.पुरंदर ) येथे सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमापूजनप्रसंगी संभाजी नाटकर व वीर नेताजी मंडळाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते .