शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

कोरोना नियम मोडल्यास कडक कारवाई : मयूर भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:09 IST

उपअधीक्षक भुजबळ म्हणाले की, शासनाने काही निर्बंध घातलेले असून याचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, गेल्या मार्च महिन्या पेक्षा ...

उपअधीक्षक भुजबळ म्हणाले की, शासनाने काही निर्बंध घातलेले असून याचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, गेल्या मार्च महिन्या पेक्षा सध्याच्या मार्च महिन्यात कोरोनाचे वाढते प्रमाण आहे. त्या दुष्टीने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. रात्रीची संचारबंदी असल्याने एकञीत फीरणाऱ्या व्यक्तीवर कडक धोरणा आवलंबविले जाईल. हॉटेल व्यवसायिकांनी राञी आठ वाजता हॉटेल बंद ठेवणे बंधनकारक राहणार आहे. या व्यतीरिक्त पार्सल सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलच्या क्षमते नुसार निम्या पेक्षा कमी ग्राहक हॉटेलमध्ये असणे गरजेचे आहे.तेव्हा शासनाने ठरुन दिलेल्या नियमांचे पालन झाले पाहिजे. या व्यतिरिक्त शहरात दहशत निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य ते नियोजन केले असून कुठल्याही परिस्थितीत गुंडगीरी खपवून घेतली जाणार नाही.

--

तर पोलीस फिर्यादी होतील

--

कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून कोणच फिर्याद देण्यास येत नसेल तर आशा वेळी सामाजिक बांधिलकीतून आणि कायद्याला अनुसरुन पोलिसांनी फिर्यादी होणे तेवढेच महत्वाचे आहे . तेव्हा भविष्यात समाजहितासाठी पोलीस फिर्यादी होतील अशी माहितीही मयुर भुजबळ यांनी दिली

--