शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

श्री काळूबाई देवीच्या यात्रेची सांगता

By admin | Updated: January 14, 2017 03:15 IST

महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत मांढर गडाची काळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकभक्तांनी गर्दी

नेरे : महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत मांढर गडाची काळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकभक्तांनी गर्दी केली आहे़ दोन दिवसांत यात्राकाळात अंदाजे तीन लाख भाविक आल्याचे व मागील वर्षीपेक्षा गर्दी कमी असल्याचे ट्रस्टीचे विश्वस्त सुधाकर क्षीरसागर यांनी सांगितले.मांढरदेव (ता़ वाई) येथील काळूबाईदेवीची यात्रा पौष पौर्णिमेला भरते़ पहिल्या दिवशी पहाटे देवस्थान ट्रस्टतर्फे साडेपाच वाजता साताऱ्याचे मुख्य न्यायाधीश देगुडवार, ट्रस्टचे अध्यक्ष डी़ डब्लू. देशपांडे, उपविभागीय अधिकारी अस्मिता मोरे, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे, वाई तहसीलदार अतुल म्हेत्रे तसेच ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टच्या वतीने गुरुवारी शासकीय महापूजा करण्यात आली़पौष पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवसापासूनच भाविकांची गर्दी होत आहे़ मात्र दरवर्षीपेक्षा यावर्षी यात्रेच्या दोन दिवसांना जोडूनच भोगी व मंकर संक्रांत आल्याने भाविकांची गर्दी कमी आहे़ मंगळवारपासून भाविकांची गर्दी होईल असा अंदाज असल्याचे व यात्रेची दुसऱ्या दिवसाची सांगता जंगी कुस्त्यांच्या आखाड्याने होणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भोर प्रशासनाने तीन दिवसांपासून आंबाडखिंड घाटाच्या पायथ्याला चोख बंदोबस्त ठेवला आहे़(वार्ताहर)