शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

उड्डाण पुलाची अजूनही प्रतीक्षाच

By admin | Updated: July 2, 2017 03:05 IST

कर्वेनगरमधील उड्डाण पूल कधी पूर्ण होणार, हा प्रश्न सध्या येथील नागरिक विचारत असून सततच्या वाहतूककोंडीमुळे नागरिक, वाहनचालक

लोकमत न्यूज नेटवर्ककर्वेनगर : कर्वेनगरमधील उड्डाण पूल कधी पूर्ण होणार, हा प्रश्न सध्या येथील नागरिक विचारत असून सततच्या वाहतूककोंडीमुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त झाले आहेत.  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा वर्षांपूर्वी या पुलाचे उद्घाटन केले होते, त्या वेळी काम दोन वर्षांत पूर्ण करू, असे पालिका प्रशासनाने सांगितले होते. पण, पालिका प्रशासनाला या वायद्याचा विसर पडला आहे, असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. मार्च २०१७ मध्ये आयुक्त कुणाल कुमार आणि स्थानिक नगरसेवक राजेंद्र बराटे यांनी नागरिकांसह पाहणी केली असता ठेकेदारांकडून १५ जून २०१७ला पुलाची एक बाजू म्हणजे  वारजेकडून कोथरूडकडे जाणारी  एक बाजू, तरी नक्कीच चालू  करू, असे आश्वासन आयुक्तांना मिळाले होते. पण, आज मितीला मुदत संपूनदेखील या आश्वासनाकडे  दुर्लक्ष केले आहे.  या अपूर्ण पुलामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी पाच वर्षांपासून  नागरिक अनुभवत आहेत. एवढेच नाही, तर जीवितहानीदेखील झाली आहे. किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा सवाल नागरिका करीत आहेत.शाळेला उशीर : सर्व स्तरातून निषेधशाळा सुरू झाली असून, वाहतूककोंडीमुळे विद्यार्थ्यांना शाळेला दररोज उशीर होत आहे. याठिकाणी रस्त्यावर पावसाळ्यात कायम पाणी साठत असते. पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे वाहनचालकांना मोठे दिव्य पार पाडावे लागते, त्यातच अपघात होत आहेत, नागरिक जखमी होत आहेत. पालिकेच्या या ढिसाळ कामाचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे अशी होत आहे.