शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

‘जनतेच्या हितासाठी राज्य सरकार ठरले अपयशी’

By admin | Updated: August 31, 2016 01:16 IST

‘‘राज्यातील भाजपा आणि मित्र पक्षाचे सैराट सरकार जनतेच्या रक्षणासाठी अपयशी ठरलेले आहे. या सरकारला वेळीच आळा घालणे काळाची गरज आहे

दौंड : ‘‘राज्यातील भाजपा आणि मित्र पक्षाचे सैराट सरकार जनतेच्या रक्षणासाठी अपयशी ठरलेले आहे. या सरकारला वेळीच आळा घालणे काळाची गरज आहे,’’ असे मत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी व्यक्त केले. दौंड येथील शिवाजी चौकात जनसंघर्ष यात्रेचे आगमन झाले होते. या वेळी जाहीर सभेत ते बोलत होते. जगताप म्हणाले, की भाजपा आणि मित्र पक्षाच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, ही दुर्दैवाची बाब आहे. वाढती महागाई आणि महिलांवरील अत्याचाराला जनता कंटाळली आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडी यांसारख्या सणांना निर्बंध घातले जात आहेत. या हुकुमशाही सरकारचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक गोष्टीला थापा मारण्याशिवाय या सरकारमधील राज्यकर्र्त्यांनी दुसरे काही केलेले नाही. या वेळी दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पोपटराव ताकवणे, नंदुकाका जगताप, मुरली निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा शेख यांनी उपस्थितांचा सत्कार केला. या वेळी विवेक संसारे, संजय होले, फरिदा सय्यद, गणी सय्यद, बजरंग म्हस्के, अशोक फरगडे, अतुल जगदाळे, हरेश ओझा, अकबर शेख, तन्मय पवार उपस्थित होते. (वार्ताहर)