शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

सुसंस्कृत नेतृत्वाच्या मागे उभे राहा

By admin | Updated: February 14, 2017 01:37 IST

अडाणी, गुन्हेगार लोक राजकारणात आल्याने राजकारण खराब होत आहे. अशा वेळी चांगल्या व सुसंस्कृत माणसांची राजकारणात

आंबेठाण : अडाणी, गुन्हेगार लोक राजकारणात आल्याने राजकारण खराब होत आहे. अशा वेळी चांगल्या व सुसंस्कृत माणसांची राजकारणात गरज आहे, असे मत राजगुरुनगर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष संतोष गाढवे यांनी व्यक्त केले.चांदूस येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राजकारणी माणसांवर फारशा कविता केल्या जात नाहीत. शरद बुट्टे-पाटील यांचे कर्तृत्व चांगले आहे. मात्र, आस्था नसलेल्या लोकांनी त्यांना लक्ष्य केले आहे. आपण कुणाच्याही आमिषाला बळी न पडता चांगल्या माणसांच्या सोबत राहायला हवे.’’या वेळी प्रवीण कारले, राजेंद्र कारले या तरुणांनीही ‘विकासाच्या पाठीमागे चला, आपले मत विकू नका’ असे आवाहन केले. चांदूस गाव या वेळी विकासाची कास धरून बुट्टे-पाटील यांच्या मागे उभे राहील, असे सांगितले. या वेळी सरपंच नयनाताई कारले, उपसरपंच अण्णा कारले, सुरेश कारले, सुनील कार्ले, अशोक बढे, अशोक आरुडे, आनंद बिडवे, अंकुश कारले, संजय सांडभोर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसंत कारले यांनी आभार मानले. (वार्ताहर)