शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
7
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
8
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
9
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
10
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
11
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
12
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
13
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
14
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
15
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
16
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
17
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
18
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
19
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
20
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

सुसंस्कृत नेतृत्वाच्या मागे उभे राहा

By admin | Updated: February 14, 2017 01:37 IST

अडाणी, गुन्हेगार लोक राजकारणात आल्याने राजकारण खराब होत आहे. अशा वेळी चांगल्या व सुसंस्कृत माणसांची राजकारणात

आंबेठाण : अडाणी, गुन्हेगार लोक राजकारणात आल्याने राजकारण खराब होत आहे. अशा वेळी चांगल्या व सुसंस्कृत माणसांची राजकारणात गरज आहे, असे मत राजगुरुनगर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष संतोष गाढवे यांनी व्यक्त केले.चांदूस येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राजकारणी माणसांवर फारशा कविता केल्या जात नाहीत. शरद बुट्टे-पाटील यांचे कर्तृत्व चांगले आहे. मात्र, आस्था नसलेल्या लोकांनी त्यांना लक्ष्य केले आहे. आपण कुणाच्याही आमिषाला बळी न पडता चांगल्या माणसांच्या सोबत राहायला हवे.’’या वेळी प्रवीण कारले, राजेंद्र कारले या तरुणांनीही ‘विकासाच्या पाठीमागे चला, आपले मत विकू नका’ असे आवाहन केले. चांदूस गाव या वेळी विकासाची कास धरून बुट्टे-पाटील यांच्या मागे उभे राहील, असे सांगितले. या वेळी सरपंच नयनाताई कारले, उपसरपंच अण्णा कारले, सुरेश कारले, सुनील कार्ले, अशोक बढे, अशोक आरुडे, आनंद बिडवे, अंकुश कारले, संजय सांडभोर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसंत कारले यांनी आभार मानले. (वार्ताहर)