शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

महागड्या औषधांची फवारणी

By admin | Updated: October 27, 2014 03:38 IST

बदललेल्या हवामानाचा रब्बी हंगामातील पिकांवर तसेच पशुधनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. पिकांवर विविध रोग झडू लागले आहेत.

शेलपिंपळगाव : बदललेल्या हवामानाचा रब्बी हंगामातील पिकांवर तसेच पशुधनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. पिकांवर विविध रोग झडू लागले आहेत. पिकांवर मावा, पीळ तसेच अळी रोगाची सर्वाधिक लागण झाली आहे. त्यामुळे बाधित पिके वाचविण्यासाठी महागड्या रासायनिक औषधांची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तर पाळीव दुग्धजन्य प्राणी लाळ, खुरकुद, लखवा आदी रोगाला बळी पडत आहे. यावर आळा बसविण्यासाठी बळीराजाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दोन दिवसापूर्वी ‘आक्टोंबर हिट’ तीव्रता चांगलीच जाणवत होती. त्यामुळे लागवडयुक्त पिकांना उष्णतेचा मोठा सामना करावा लागत होता. जास्त उन्हामुळे फळ पिकांवर पाढरे डाग पडू लागले होते. मात्र दोन दिवसांपासून आकाशात अचानक ढगांची वर्दळ वाढून पावसाची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. वाढत्या उन्हाच्या झळा तसेच बदलेले दूषित हवामान फ्लॉवर पिकांवर थेट परिणाम करू लागले आहे. दूषित वातावरणामुळे या पिकाच्या लागवडीनंतर अवघ्या काही दिवसातच पिकाला लहान-लहान गड्डे येऊ लागले आहेत. लहान वयात लागलेले पिक म्हणजे बाद झाल्याची पावती असते. परिसरात अनेक ठिकाणी पिकांची हीच अवस्था पाहवयास मिळत आहे. (वार्ताहर)