शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

गतिरोधकांचे धोरण कागदावरच, वेग कमी तरी अपघातांना आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 04:49 IST

शहरातील गतिरोधकांबाबत महापालिका ठरवणार असलेले धोरण कागदावरच राहिले आहे. नक्की काय करायचे ते या संबधीच्या दोन बैठका झाल्यानंतरही अजून ठरलेले नाही.

पुणे : शहरातील गतिरोधकांबाबत महापालिका ठरवणार असलेले धोरण कागदावरच राहिले आहे. नक्की काय करायचे ते या संबधीच्या दोन बैठका झाल्यानंतरही अजून ठरलेले नाही. गल्लीबोळांमधील कमी-जास्त उंचीचे हे गतिरोधक व रम्बलर्स (जाड प्लॅस्टिकच्या पट्ट्या, त्या एकापाठोएक अशा लावतात) वाहनांचा वेग कमी करण्याबरोबरच वाहनांच्या अपघातासही कारणीभूत ठरत आहेत.गतिरोधकांबाबत केंद्र सरकारने काही राष्ट्रीय मानके ठरवली आहेत. त्यात गतिरोधकांची उंची किती असावी, ते कसे असावेत, रम्बलर्स किती लावावेत, कुठे लावावेत, असे निकष त्यात दिले आहेत. ते कधीही पाळले जात नाहीत. त्यावर ना महापालिकेचे नियंत्रण आहे ना वाहतूक पोलिसांचे. पोलिसांनी त्यांना कुठे गतिरोधक हवे आहे ते महापालिकेला कळवायचे व महापालिकेने ते बांधून द्यायचे या साध्या नियमाचाही बोजवारा उडाला आहे. शहरातील गल्लीबोळांमध्ये उंच गतिरोधक तसेच रम्बलर्स बसवण्याचे पेवच फुटले आहे.नागरिकांच्या तक्रारींची दखल, पण उपयोग शून्य- गतिरोधकांबाबत नागरिकांच्या तक्रारी होऊ लागल्यावर महापालिकेने त्याची दखल घेत गतिरोधकांसदर्भात निश्चित असे धोरण ठरवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.- अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार या समितीच्या प्रमुख आहेत. पथविभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत सचिव आहेत. त्यात वाहतूक शाखेच्या अधिकाºयांचाही समावेश आहे.- या समितीच्या दोन-तीन बैठका झाल्या. मात्र, त्यात चर्चेशिवाय दुसरे काहीच झालेले नाही. अनावश्यक असलेले गतिरोधक काढून टाकण्याचा निर्णय समितीने घेणे अपेक्षित होते; मात्र तसे काहीही झालेले नाही.मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळांतही आता मोठ्या संख्येने गतिरोधक व रम्बलर्स बसवले जाऊ लागले आहेत.

टॅग्स :Accidentअपघात