शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

गतिरोधकांचे धोरण कागदावरच, वेग कमी तरी अपघातांना आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 04:49 IST

शहरातील गतिरोधकांबाबत महापालिका ठरवणार असलेले धोरण कागदावरच राहिले आहे. नक्की काय करायचे ते या संबधीच्या दोन बैठका झाल्यानंतरही अजून ठरलेले नाही.

पुणे : शहरातील गतिरोधकांबाबत महापालिका ठरवणार असलेले धोरण कागदावरच राहिले आहे. नक्की काय करायचे ते या संबधीच्या दोन बैठका झाल्यानंतरही अजून ठरलेले नाही. गल्लीबोळांमधील कमी-जास्त उंचीचे हे गतिरोधक व रम्बलर्स (जाड प्लॅस्टिकच्या पट्ट्या, त्या एकापाठोएक अशा लावतात) वाहनांचा वेग कमी करण्याबरोबरच वाहनांच्या अपघातासही कारणीभूत ठरत आहेत.गतिरोधकांबाबत केंद्र सरकारने काही राष्ट्रीय मानके ठरवली आहेत. त्यात गतिरोधकांची उंची किती असावी, ते कसे असावेत, रम्बलर्स किती लावावेत, कुठे लावावेत, असे निकष त्यात दिले आहेत. ते कधीही पाळले जात नाहीत. त्यावर ना महापालिकेचे नियंत्रण आहे ना वाहतूक पोलिसांचे. पोलिसांनी त्यांना कुठे गतिरोधक हवे आहे ते महापालिकेला कळवायचे व महापालिकेने ते बांधून द्यायचे या साध्या नियमाचाही बोजवारा उडाला आहे. शहरातील गल्लीबोळांमध्ये उंच गतिरोधक तसेच रम्बलर्स बसवण्याचे पेवच फुटले आहे.नागरिकांच्या तक्रारींची दखल, पण उपयोग शून्य- गतिरोधकांबाबत नागरिकांच्या तक्रारी होऊ लागल्यावर महापालिकेने त्याची दखल घेत गतिरोधकांसदर्भात निश्चित असे धोरण ठरवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.- अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार या समितीच्या प्रमुख आहेत. पथविभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत सचिव आहेत. त्यात वाहतूक शाखेच्या अधिकाºयांचाही समावेश आहे.- या समितीच्या दोन-तीन बैठका झाल्या. मात्र, त्यात चर्चेशिवाय दुसरे काहीच झालेले नाही. अनावश्यक असलेले गतिरोधक काढून टाकण्याचा निर्णय समितीने घेणे अपेक्षित होते; मात्र तसे काहीही झालेले नाही.मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळांतही आता मोठ्या संख्येने गतिरोधक व रम्बलर्स बसवले जाऊ लागले आहेत.

टॅग्स :Accidentअपघात