शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

अकरावी प्रवेशाची विशेष फेरी २ सप्टेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 06:27 IST

अकरावीसाठी अद्याप प्रवेश न मिळालेल्या व दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण तसेच एटीकेटी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी २ सप्टेंबरपासून राबविण्यात येणार आहे.

पुणे : अकरावीसाठी अद्याप प्रवेश न मिळालेल्या व दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण तसेच एटीकेटी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी २ सप्टेंबरपासून राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी ४ ते ७ सप्टेंबर २०१७ दरम्यान अर्ज भरायचे आहेत. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील महाविद्यालयांच्या अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत प्रवेशासाठी ४ फेºया, १ विशेष फेरी व प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य अशा एकूण ६ फेºया राबविण्यात आल्या आहेत. शेवटच्या फेरीअखेरसाधारणत: १०० विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित आहेत.त्याचबरोबर राज्य मंडळाकडून जुलै-आॅगस्ट २०१७मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. २९ आॅगस्ट) जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत पुणे जिल्ह्यातून अडीच हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, शिल्लक असलेल्या जागांची संख्या १५ हजार इतकी आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल. 

टॅग्स :Studentविद्यार्थी