शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

समाज संवेदनाहीन झालाय

By admin | Updated: February 21, 2017 03:08 IST

समाज संवेदनाहीन होत असल्याची खंत ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ

पुणे : समाज संवेदनाहीन होत असल्याची खंत ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला दोन वर्षे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन ४२ महिने होऊनही अद्याप तपास लागला नाही. याबाबत संताप व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी महर्षी वि. रा. शिंदे पुलावर जाऊन सोमवारी निषेध आंदोलन केले. मुक्ता दाभोलकर, मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे प्रा. शमशुद्दीन तांबोळी, मुक्तीवादी संघटनेचे शैलेश सावंत, कॉ. शांताताई रानडे, लता भिसे तसेच महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, सदस्य दीपक गिरमे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, शहराध्यक्ष माधव गांधी, चित्रलेखा जेम्स, अनीश पटवर्धन उपस्थित होते. मानवतावादी विचारवंतांना संपविण्याची धर्ममार्तंडांची भाषा अधिक धारदार होऊ पाहत आहे. मात्र कार्यकर्ते हा डाव हाणून पाडतील आणि तथाकथित विविध धर्ममार्तंडांवर वचक बसवतील, असे प्रा. शमशुद्दीन तांबोळी यांनी सांगितले. तर सरकारला खुनी आणि सूत्रधार शोधायचेच नाहीत  असे संपलेल्या कालावधीतून स्पष्ट होते. (प्रतिनिधी)हत्येला झाले ४२ महिने पूर्ण४डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला साडेतीन वर्षे, कॉ. गोविंद पानसरेंच्या दोन वर्षे, तर प्रा. डॉ. कलबुर्गी यांच्या खुनाला दोन वर्षे पूर्ण झाली. या विचारवंतांच्या खून प्रकरणामध्ये आणि मडगाव बॉम्बस्फोटात संशयित म्हणून फरार असलेले सारंग अकोलकर, विनय पवार यांना पकडण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यांना त्वरित पकडण्याची मागणी मुक्ता दाभोलकर यांनी केली.