शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

चैतन्यच्या खुनातील सहा जण अटक

By admin | Updated: March 9, 2015 00:45 IST

उरुळी कांचन येथील चैतन्य ज्ञानदेव गवळी याच्या खूनप्रकरणात आणखी सहा जणांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व

लोणी काळभोर : उरुळी कांचन येथील चैतन्य ज्ञानदेव गवळी याच्या खूनप्रकरणात आणखी सहा जणांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व लोणी काळभोर गुन्हे शोध पथकाने आज जेरबंद केले आहे. आतापर्यंत या घटनेचा सूत्रधार वगळता सर्वांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अभिमान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी ऋषभ रमेश बडेकर (वय १९ वर्षे, रा. बडेकरनगर, उरुळी कांचन), प्रणव सुरेश रणसिंग (वय १८ वर्षे), लल्लू ऊर्फ शुभम उत्तम लोंढे(वय १८ वर्षे), विल्सन रॉबिन कांबळे (वय १८ वर्षे), योगेश नागनाथ बोबडे (वय १८ वर्षे) व गणेश पांडुरंग कदम (वय २० वर्षे, पाच जण रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन) या सहा जणांना आज अटक करण्यात आली. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून, या सहा जणांना पुणे परिसरांतील विविध ठिकाणांवरून ताब्यात घेतले. या प्रकरणी आजपर्यंत एकूण अकरा जणांना अटक करण्यात आली आहे. आठ मार्च रोजी कर्नाटक येथे पकडण्यात आलेल्या अजिंक्य उत्तम कांबळे यास न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)