शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

‘संग्रामदुर्ग’मध्ये उभारणार शिवसृष्टी

By admin | Updated: February 16, 2015 04:33 IST

अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच शिवस्मारक उभारण्याचे प्रयत्न सुरू असताना राज्यातील शेकडो किल्ल्यांच्या दुरावस्थेकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही़

हणमंत देवकर, चाकणअरबी समुद्रात जगातील सर्वात उंच शिवस्मारक उभारण्याचे प्रयत्न सुरू असताना राज्यातील शेकडो किल्ल्यांच्या दुरावस्थेकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही़ यामुळे चाकण (जि. पुणे) ग्रामस्थांनी गावातील ‘संग्रामदुर्ग’ या भुईकोट किल्ल्याच्या पूर्नविकासाचा विडा उचलला आहे. चाकणला सुपे परगणा म्हणून संबोधले जायचे. येथे मध्यवर्ती ठिकाणी संग्रामदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे़ त्यास चारही बाजूने खंदक आहे़ किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी मोठा पराक्रम करुन हा किल्ला ५६ दिवस लढविला होता़ त्यामुळे या किल्ल्याला संग्रामदुर्ग असे संबोधण्यात येऊ लागले़ या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती़ सर्वत्र झाडे, झुडपे, गवत मोठ्या प्रमाणात वाढले होते़ तटबंदीला भगदाडे पडली होती़ बुरुज ढासळले होते़ ठिकठिकाणी राडारोडा टाकण्यात येत होता़ इतकेच काय बेवारस मृतदेह गाडण्यात येत होती़ आजूबाजूच्या लोकांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली होती़ शिवप्रेमींनी दर शनिवार, रविवार श्रमदान करण्याचे ठरविले़ या श्रमदानातून किल्ल्याची अंतर्बाह्य साफसफाई झाली. त्यातूनच २००३ मध्ये किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करण्यात आली़