शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

शिष्यवृत्ती परीषेत शिरूर तालुक्याची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:04 IST

मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीचे ५४५तर, आठवीचे ३६ विद्यार्थी पात्र ठरले होते. यावर्षी पाचवीचे ५६७ विद्यार्थी पात्र ठरले असून ...

मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीचे ५४५तर, आठवीचे ३६ विद्यार्थी पात्र ठरले होते. यावर्षी पाचवीचे ५६७ विद्यार्थी पात्र ठरले असून आठवीचे ५८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बारामती, भोर, हवेली, इंदापूर, जुन्नर आणि पुरंदर या सहा तालुक्यांतील एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकला नाही. आठवीत सर्वाधिक २० विद्यार्थी शिरूर तालुक्यातील पात्र ठरले आहेत. याशिवाय खेड व मुळशी तालुक्यातील प्रत्येकी १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आहेत. मावळमधील पाच, आंबेगाव आणि वेल्हे प्रत्येकी दोन तर, दौंड तालुक्यातील एक विद्यार्थी गुणवत्तायादीत आला आहे. तर पाचवीच्या वर्गातील मावळ तालुक्यातील एकाही विद्यार्थ्याचा समावेश नाही. दरम्यान, शिवतरे म्हणाले, जिल्हा परिषदेची आठवीचे वर्गाची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे या वर्गातील कमी विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसत असतात.

चौकट

तालुकानिहाय पाचवी वर्गातील विद्यार्थी

आंबेगाव ८६, बारामती ३, भोर ९, दौंड ९, हवेली २३, इंदापूर ५, जुन्नर १७, खेड ११८, मुळशी ९, पुरंदर ११, शिरूर २७६, वेल्हा १.