शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

शेतकऱ्यांसाठी ‘विकेल ते पिकेल’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:11 IST

कोंढावळे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा योजनेतंर्गत संलग्न एकता महिला स्वयंसहायता शेतकरी गटाच्या वतीने विकेल ते पिकेल अभियानातंर्गत ...

कोंढावळे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा योजनेतंर्गत संलग्न एकता महिला स्वयंसहायता शेतकरी गटाच्या वतीने विकेल ते पिकेल अभियानातंर्गत संतशिरोमणी सावता माळी रयत बाजाराच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या रयत बाजाराचे उद‌्घाटन खैरनार यांचे हस्ते करण्यात आले .

खैरनार म्हणाले, कोंढावळे व परिसरातील गावे ताम्हिणी अभयारण्यासारख्या पर्यटन केंद्राच्या परिसरात आहेत. शहरी भागातील लोकांच्या आकर्षणाचे केंद्र हे ठिकाणे आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटक येतात. त्यांच्यासाठी हा उपक्रम लाभदायक आहे. तसेच शेतकऱ्यांनाही आर्थिक लाभ मिळणार आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे, ही बाब कौतुकास्पद आहे.

सुदर्शन कंपनीच्या सीएसआर अधिकारी वैशाली मुळे यांनी शेतकरी गटाच्या शेतमाल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी तयार केलेला सेंद्रिय शेतमालाचे प्रमाणीकरण तसेच शेतमालाचे ब्रॅडिंग व पॅकेजिंग साहित्य कंपनीमार्फत देण्याचे आश्वासन दिले.

या रयत बाजाराचे उद्घाटनाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी के. एम. हसरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी आर. एन. कोतकर, कृषी पर्यवेक्षक जी. एस. जाधव व कृषी सहायक एन. एस. मालोरे, एस. बी. कंदगुळे तसेच एकता महिला स्वयंसहायता शेतकरी गटाच्या अध्यक्षा अलका कंधारे व गटातील महिला सदस्य उपस्थित होत्या.

-------------------------------