शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

शेतकऱ्यांसाठी ‘विकेल ते पिकेल’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:11 IST

कोंढावळे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा योजनेतंर्गत संलग्न एकता महिला स्वयंसहायता शेतकरी गटाच्या वतीने विकेल ते पिकेल अभियानातंर्गत ...

कोंढावळे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा योजनेतंर्गत संलग्न एकता महिला स्वयंसहायता शेतकरी गटाच्या वतीने विकेल ते पिकेल अभियानातंर्गत संतशिरोमणी सावता माळी रयत बाजाराच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या रयत बाजाराचे उद‌्घाटन खैरनार यांचे हस्ते करण्यात आले .

खैरनार म्हणाले, कोंढावळे व परिसरातील गावे ताम्हिणी अभयारण्यासारख्या पर्यटन केंद्राच्या परिसरात आहेत. शहरी भागातील लोकांच्या आकर्षणाचे केंद्र हे ठिकाणे आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटक येतात. त्यांच्यासाठी हा उपक्रम लाभदायक आहे. तसेच शेतकऱ्यांनाही आर्थिक लाभ मिळणार आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे, ही बाब कौतुकास्पद आहे.

सुदर्शन कंपनीच्या सीएसआर अधिकारी वैशाली मुळे यांनी शेतकरी गटाच्या शेतमाल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी तयार केलेला सेंद्रिय शेतमालाचे प्रमाणीकरण तसेच शेतमालाचे ब्रॅडिंग व पॅकेजिंग साहित्य कंपनीमार्फत देण्याचे आश्वासन दिले.

या रयत बाजाराचे उद्घाटनाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी के. एम. हसरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी आर. एन. कोतकर, कृषी पर्यवेक्षक जी. एस. जाधव व कृषी सहायक एन. एस. मालोरे, एस. बी. कंदगुळे तसेच एकता महिला स्वयंसहायता शेतकरी गटाच्या अध्यक्षा अलका कंधारे व गटातील महिला सदस्य उपस्थित होत्या.

-------------------------------