शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमालाची खरेदी-विक्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 23:13 IST

बारामतीच्या मार्केट यार्डामध्ये शुकशुकाट : लिलाव बंद असल्याने व्यवहार ठप्प

बारामती : शहरातील अडत व्यापाऱ्यांनी शेतकºयांच्या मालाची खरेदी-विक्री दोन दिवसांपासून बंद केली आहे. हे व्यवहार बंद असल्याने नेहमी गजबजलेल्या मार्केट यार्डात मंगळवारी शुकशुकाट होता. येथील अडत व्यापाºयांनी सरकारच्या जाचक अटींच्या विरोधात बंद पुकारल्याने मार्केट यार्डात शुकशुकाट होता. व्यापाºयांनी शेतकºयांचा मालाची खरेदी-विक्री बंद ठेवली आहे. तसेच, शेतकºयांनी त्यांचा माल अडतीवर आणू नये, असे आवाहन केले आहे.

माल मार्केटमध्ये येऊन पडल्यास पावसाचे दिवस असल्याने मालाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. पण, या सगळ्याकडे सरकार मुद्दाम डोळेझाक करीत आहे. पणन खात्याकडून वेगवेगळी वक्तव्ये येत असल्याने संभ्रमावस्था निर्माण होत असल्याचे चित्र आहे. सध्या मका, सोयाबीन, तूर, सूर्यफूल, शेंगा, हरभरा, गहू यांचे लिलाव बंद असल्याने मार्केटमध्ये अगदी कमी प्रमाणात वर्दळ दिसत होती.पण, आता व्यापारी शेतकºयांचा माल घेत नसल्याने ते उचल देत नाहीत. माल असूनदेखील शेतकºयांना तो विकता येत नाही, अशी परिस्थिती आहे. मार्केट यार्डात ३० ते ३५ आडत व्यापारी आहेत. या सगळ्या व्यापाºयांनी शेतकºयांची मालाची खरेदी-विक्री बंद केली आहे. तसेच या बंदमुळे हातावरचे पोट असणाºया लोकांचीपण अडचण होत आहे. भाड्याने गाडी चालवणारे वाहनचालक, हमाल, काटा करणारे, कामगार यांनादेखील काम नाही, अशी माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महावीर शहा वडूजकर, मिलिंद सालपे, प्रताप सातव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गुळाला हमीभाव नसल्याने गुळाचे लिलाव सुरू आहेत. हमीभावाच्या नावाखाली शेतकºयांना खूष करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहेत, असे व्यापाºयांनी सांगितले. या संपाला नगर येथील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी व्यापाºयांना पाठिंबा दर्शविला आहे.सरकारने कायदा करताना त्यासाठीच्या तरतुदी करणे आवश्यक आहे. पुरेशी गोदामे बांधणे, त्याचप्रमाणे शेतकºयांचा सगळा माल हमीभावात खरेदी करणे, १० क्विंटलची आवक झाली तर सरकार फक्त ३ क्विंटल चांगल्या दर्जाचा माल खरेदी करते. राहिलेला ७ क्विंटल माल हा व्यापारी घेतात; मग मालाची प्रतवारी करून त्याची विक्री ते करतात. यात व्यापाºयाला नुकसानदेखील होऊ शकते.४व्यापारी शेतकºयांना रोख पैसे देतात; पण सरकारकडून पैसे मिळायला ४ ते ५ महिने लागतात. शेतकºयांना गरज लागल्यास त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, दवाखान्यासाठी किंवा लग्नासाठी, त्यांच्या अडीअडचणीला व्यापारी उचल देत होते.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती