शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

संतांची सेवा हाच खरा धर्म : प्रतीकसागर महाराज

By admin | Updated: November 16, 2014 00:02 IST

संतांची मनोभावे सेवा करा हाच खरा मानव धर्म आहे.

दौंड शहर : प्रतीकसागर महाराजांचे बारामती नगरीकडे प्रस्थान
दौंड : संतांची मनोभावे सेवा करा हाच खरा मानव धर्म आहे. तेव्हा मनात भाव ठेऊन संताची पूजा करा, की जेणो करुन माणसाच्या जीवनात आनंद आणि नवचैतन्य निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही. अशी संतवाणी मुनीश्री 108 प्रतीकसागरजी महाराज यांनी भाविकांना सत्संग सोहळ्यात दिली. 
दरम्यान सर्वधर्मीय सत्संग सोहळ्याची सांगता होऊन प्रतीकसागरजी महाराज यांचे दौंड नगरीतून बारामतीकडे प्रस्थान झाले. येथील सुवीरकुंज येथून महाराजांचे प्रस्थान होण्यापूर्वी महाराजांची भाविकांनी पूजा केली. त्यानंतर सवाद्य प्रतीकसागरजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. 
या मिरवणुकीत आग्रभागी घोडे होते. ङोंडे, ढोल-ताशे, प्रतीकसागरजी महाराज की जय या जयघोषणोने अवघा परिसर दुमदुमला होता, तर मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी प्रतीकसागरजी महाराज यांचे पूजन करण्यात आले. या मिरवणुकीत मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते.  शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चैतन्य लॉन येथे मिरवणुकीची सांगता झाली. त्यानंतर या ठिकाणी भाविकांना आर्शीवाद देताना प्रतीकसागरजी महाराज म्हणाले, की स्नेहाचे संबंध रक्ताच्या नात्या पेक्षा श्रेष्ठ असतात. त्यानुसार गुरु आणि शिष्याचे नाते अतुट असते. 
परिणामी समाजातील प्रत्येक घटकाने गुरुचे पूजन करणो महत्त्वाचे आहे.  
या वेळी सुशील शहा यांनी मनोगत व्यक्त केले, तर प्रास्ताविक तुषार दोशी यांनी करुन मंगलचरण टीना वागजकर यांनी गायीले. तसेच सायली शहा यांनी भक्तीगीत गायन केले. (वार्ताहर) 
 
दौंडची श्रध्दा आणि भक्ती विसरणार नाही
4सत्संगाच्या सांगतावेळी प्रतीकसागरजी महाराज दौंड शहरातील भाविकांच्या श्रद्धे पोटी भाऊक झाले होते. या वेळी ते म्हणाले, की मी जरी शरीराने दौंड नगरीतून जात असलो, तरी आयुष्यभर माझी श्रद्धा या नगरीवर राहील. तेव्हा दौंडची श्रद्धा आणि भक्ती मी कधीही विसरणार नाही.