शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘विघ्नहर’कडून प्रतिटन 1क्क् रुपये जमा

By admin | Updated: October 17, 2014 23:19 IST

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विघ्नहर कारखाना देशात अग्रेसर बनविण्याचा संकल्प केला आहे.

नारायणगाव  : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विघ्नहर कारखाना  देशात अग्रेसर बनविण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार सभासद व ऊस उत्पादक शेतक:यांना ऊसपीक संवर्धनास मदत व्हावी यासाठी दिवाळीपूर्वी प्रतिटन 1क्क् रुपयांप्रमाणो रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली. 
श्री विघ्नहर कारखान्याच्या 29व्या गळीत हंगाम प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. गळीत हंगामाची सुरुवात शुक्रवारी (दि. 17) जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील 29 हरिभक्त परायण महाराजांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीमती लताबाई तांबे होत्या. याप्रसंगी सत्यशील शेरकर, भीमाजीशेठ गडगे, देहू येथील गाथा मंदिराचे अध्यक्ष पांडुरंगमहाराज घुले, शिवनेर भूषण विठ्ठलबाबा मांडे, संतदास महाराज मनसुख, रामेश्वर महाराज शास्त्री, तुळशीदास महाराज सरकटे, राजाराम महाराज जाधव, ज्ञानेश्वर महाराज वाबळे, बाळासाहेब खिलारी, दिलीपराव ढमढेरे, अतुल बेनके, तान्हाजी बेनके, शरद सोनवणो, अॅड. संजय काळे, राजश्रीताई बोरकर, तात्यासाहेब गुंजाळ, शरद लेंडे, देवराम लांडे, संभाजी तांबे, मनोज छाजेड, वैभव तांबे, संगीता वाघ, बापूसाहेब शेटे, माऊली खंडागळे, नयना डोके, जमीर कागदी, उज्ज्वला शेवाळे, शेखर को:हाळे आदी उपस्थित होते. 
शेरकर म्हणाले, की या हंगामात 11 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून, गेटकेनचा ऊस घेणार नाही. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सर्व उसाचे गाळप करण्यात येईल. अल्कोहोल निर्मितीसोबत इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार आहे. शेतक:यांचा ऊस वेळेवर तुटला आहे का, याची पाहणी करण्यासाठी भविष्यात सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे. राज्यात प्रथमच आपला कारखाना इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करुन कामगारांना ऊसतोडणी स्लिप मशिनच्या माध्यमातून देणार आहोत. कारखान्याच्या कर्मचा:यांना 1क् टक्के बोनस देण्याचे शेरकर यांनी जाहीर केले.  बेनके म्हणाले, ‘‘शेतक:यांचे हित जोपासणारे नेतृत्व सत्यशील शेरकर यांच्याकडे आहे.’’ शरद  सोनवणो म्हणाले, ‘‘शेतक:यांच्या विकासासाठी तालुक्यातील राजकीय मंडळींनी राजकारण बाजूला ठेवून शेरकर कुटुंबीयांना साथ द्यावी.’’ अॅड. संजय काळे, बाळासाहेब खिलारी, भीमाजीशेठ गडगे यांचीही भाषणो झाली. सूत्रसंचालन सुहास शेटे यांनी केले. अशोक घोलप यांनी आभार मानले. (वार्ताहर)
 
4विघ्नहर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकीय क्षेत्रतील मंडळींची उपस्थिती लक्षणीय होती. प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, स्वाभिमान संघटनेचे नेते शरद सोनवणो, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. संजय काळे, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, तसेच शिवनेरभूषण विठ्ठलबाबा मांडे आदींनी भाषण करताना सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतक:यांच्या हितासाठी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी, अशी भावना व्यक्त केली. त्यास सभासदांनी जोरदार घोषणा देऊन प्रतिसाद दिला.