शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

दलितांची गाव वापसी करा - जिग्नेश मेवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 03:32 IST

देशात भूमिहीन कोण, मंदिराची घंटा कोण वाजविणार, गटारात कोण उतरणार हे जातिव्यवस्था ठरविते.

पुणे : देशात भूमिहीन कोण, मंदिराची घंटा कोण वाजविणार, गटारात कोण उतरणार हे जातिव्यवस्था ठरविते. आजही ९० टक्के दलित गावकुसाच्या बाहेर राहत आहेत. त्यांना गाव आपले वाटत नाही. काही जण ‘घरवापसी’ची मोहीम उघडतात. पण आधी आमची ‘गाव वापसी’ करा, अशी दलितांची भावना असल्याचे गुजरातमधील आ. जिग्नेश मेवाणी यांनी सांगितले.एमआयटी विश्वशांती विद्यापिठामध्ये आयोजित भारतीय छात्र संसदेतील ‘जातीयता आणि भ्रष्टाचार : लोकशाहीवरील सर्वात मोठा डाग’ या विषयावर मेवाणी म्हणाले, मागील २५ वर्षांत देशाचा विकासदर वेगाने वाढत गेला पण आजही जातीयवाद हा लोकशाहीवरील डाग असल्याचे लोकांना मान्य करावे लागते. देशात दररोज चार ते पाच दलित महिलांवर बलात्कार, आठ ते दहा दलितांच्या हत्या आणि प्रत्येक १८ मिनिटांत दलित अत्याचाराचे गुन्हे दाखलहोत आहेत.दलितविरोधी मॉडेलगुजरातमधील दलितांना हक्काच्या जमिनीसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. १२ वर्षांपासून त्यासाठी लढा देऊनही एक इंचही जमीन मिळालेली नाही. उद्योजकांना मात्र जमीन दिली जाते, अशी टीका मेवाणी यांनी केली.