शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

१४ वर्षे ३ महिने १८ दिवसांनी लागला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST

मोहोळ खून खटल्यात गुन्ह्यात १८ जणांवर दोषारोप दाखल करण्यात आले. सरकारी वकील उज्वला पवार यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली. ...

मोहोळ खून खटल्यात गुन्ह्यात १८ जणांवर दोषारोप दाखल करण्यात आले. सरकारी वकील उज्वला पवार यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली. या खटल्यात ७६ साक्षीदार तपासण्यात आले. हा खटला निकालापर्यंत आला असताना यातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे याच्याविरुद्ध फक्त १२० ब आरोप लावण्यात आला आहे. त्याच्यावर ३०२ चा आरोप ठेवण्यात आला नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याच्यावरील आरोपात ३०२ कलमाचा समावेश करण्यात आला. त्याला अगदी सर्वेच्च न्यायालयापर्यंत आव्हान देण्यात आले. परंतु, ते फेटाळण्यात आला. त्यानंतर पुन्हा सर्व साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या. दरम्यान, सर्व आरोपी साडेसात वर्षे कारागृहात होते. खटला लांबल्याने आरोपींना २०१४ मध्ये जामीन मंजूर करण्यात आला. असे ॲड. विपुल दुशिंग यांनी सांगितले.

चौकट

आरोपींनी मागितली खंडणी

मोहोळच्या खुनातील दोन आरोपींनी न्यायालयाच्या कामकाजासाठी एका दुकानदाराकडे दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. दुकानदाराला मारहाण करून पैसे न दिल्यास तुरुंगात राहून ‘तुझी गेम वाजवू’ अशी धमकीही देण्यात आली आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी अनिल वाघू खिलारे (वय ४६) व सागर वाघू खिलारे (४२, रा. शुक्रवार पेठ) यांना अटक केली होती.

चौकट

अपूर्ण न्याय

“आम्हाला सर्व आराेपींना शिक्षा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, केवळ तिघा जणांना शिक्षा झाली. तब्बल १४ वर्षानंतरही न्याय मिळाला तरी तो अपूर्ण आहे असे वाटते,” असे संदीप मोहोळ यांची बहिण साधना मोहोळ यांनी सांगितले.