शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

‘कमळ’ चिन्ह काढून गाजर ठेवावे

By admin | Updated: February 18, 2017 03:35 IST

भाजपा सरकारने जनतेला लोकसभेत, विधानसभेत खोटी आश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या. आता मनपा निवडणुकीतही

चंदननगर : भाजपा सरकारने जनतेला लोकसभेत, विधानसभेत खोटी आश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या. आता मनपा निवडणुकीतही आश्वासने देऊन विजयाचे स्वप्न भाजपा पाहत आहे. पारदर्शकतेचे खोटे गाजर जनतेला दाखविले जात आहे. भाजपाने त्यांचे कमळाचे चिन्ह गोठवून गाजराचे चिन्ह ठेवावे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.चंदननगर, वडगावशेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांसाठी रॅली काढून प्रचारसभा घेतली. या वेळी बापूसाहेब पठारे, अण्णासाहेब पठारे, महेंद्र पठारे, नारायण गलांडे, संजिला पठारे, सुमन पठारे, रमेश आढाव, उषा कळमकर, माजी न्यायाधीश अ‍ॅड. भैयासाहेब जाधव, प्रकाश गलांडे, आनंद सरवदे, सुरेखा खांदवे, शिल्पा गलांडे, अलका कांबळे, भीमराव गलांडे, बाबासाहेब गलांडे, विजय गलांडे, योगेश गलांडे, यशवंतराव चव्हाण, पप्पू गरुड, राहुल पठारे, बापू केरबा पठारे, सचिन पठारे आदी उपस्थित होते.मुंडे म्हणाले, ‘‘भाजपा सरकारने मांसबंदी, नोटाबंदीचे निर्णय लादले आहेत. मनपा निवडणुकीत मतदान करताना चुकलात, तर भाजपा नसबंदीचादेखील निर्णय घेईल. नोटाबंदी करून मोदींची काळा पैसावाल्यांना घरपोच पैसे डिलिव्हरी देऊन जनतेला मूर्खात काढले.’’बापू पठारे म्हणाले, ‘‘दोन-अडीच वर्षांत खासदार-आमदारांनी काय कामे केली ती दाखवावीत. वडगावशेरी मतदारासंघाचा कायापालट हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झाला आहे. वडगावशेरीतील राजा शिवछत्रपती उद्यानाचे भूमिपूजनदेखील राष्ट्रवादीने केले होते; मात्र त्याचे  श्रेय विद्यमान आमदार घेत  आहेत.’’ आशिष माने यांनी सूत्रसंचालन केले.(वार्ताहर)