शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

‘शिक्षणावर धार्मिक भावनांचा प्रभाव नको’

By admin | Updated: September 25, 2016 02:10 IST

देशप्रेमी आणि देशद्रोही कोण आहे, यावर कोणाचेही नियंत्रण नाही. सरकारही त्यावर नियंत्रण आणू शकत नाही. परंतु, विकासाला गती देणाऱ्या शिक्षणावर सरकारचे नियंत्रण असायला हवे.

पुणे : देशप्रेमी आणि देशद्रोही कोण आहे, यावर कोणाचेही नियंत्रण नाही. सरकारही त्यावर नियंत्रण आणू शकत नाही. परंतु, विकासाला गती देणाऱ्या शिक्षणावर सरकारचे नियंत्रण असायला हवे. धार्मिक भावना आणि विचार हे शिक्षणापासून वेगळे केले पाहिजेत, असे प्रतिपादन कम्युनिस्ट नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार निलोत्पल बसू यांनी केले.माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) तर्फे आयोजित पहिल्या नॅशनल टिचर्स काँग्रेसमध्ये ‘शिक्षणाचा विकास होण्यामध्ये राजकीय इच्छा शक्ती कमी पडते आहे का’ या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी महाराज सयाजीराव बडोदा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. परिमल व्यास, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, मुख्य निमंत्रक व माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समुहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, प्रा. बनार्ली हांडिक, डॉ. वृंदा देशपांडे, एमआयटी संस्थेचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील आदी उपस्थित होते. बसू म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाल्यानंतर ही मानव संसाधन विकासाचे नियोजित उद्दिष्ट आपल्याला गाठता आलेले नाही. याचे कारण आपली राजकीय इच्छाशक्ती कमी पडते आहे. तरूण लोकसंख्या जास्त आहे. त्याचा योग्य वापर करून घेतला, तरच आपण ठरविलेले उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी होवू. शिक्षण क्षेत्रात योग्य गुंतवणूक केली, तर शिक्षणाचा विकास करता येणार आहे. (प्रतिनिधी)