शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 07:33 IST

फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये सहभागी नसलेल्या आणि त्यांच्या शिक्षेची अर्धी मुदत पूर्ण केलेली प्रकरणे जामिनासाठी न्यायालयांकडे पाठविण्याची तरतूद या कलमात आहे.

पुणे : राज्याच्या कारागृह विभागाने २६ नोव्हेंबर रोजी ‘संविधान दिना’ निमित्ताने १४१ कच्च्या कैद्यांची जामिनावर सुटका करण्याचे काम सुरू केले असून, त्यासाठी संबंधित न्यायालयांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये सहभागी नसलेल्या आणि त्यांच्या शिक्षेची अर्धी मुदत पूर्ण केलेली प्रकरणे जामिनासाठी न्यायालयांकडे पाठविण्याची तरतूद या कलमात आहे. या कलमानुसार, प्रथमच गुन्हेगारांच्या बाबतीत कारागृहात शिक्षेची एकतृतीयांश शिक्षा भोगलेले कैदी जामिनावर सुटण्यास पात्र ठरतात.‘एमएचए’चे संचालक अरुण सोबती यांनी २४ ऑक्टोबरला सर्व राज्यातील तुरुंगांचे मुख्य सचिव, महासंचालक व महानिरीक्षकांना पत्र लिहून संविधान दिनापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले होते.  

प्रस्ताव तयार चांगले वर्तन असलेल्या ७० पात्र कच्च्या कैद्यांची, ज्यांनी  अर्धी शिक्षा भोगली आहे आणि आणखी ७१, ज्यांनी शिक्षेचा एकतृतीयांश कालावधी पूर्ण केला आहे, त्यांना संविधान दिनाच्या दिवशी जामिनावर सोडण्यासाठी प्रस्ताव तयार करून  न्यायालयांकडे पाठविण्यात आले आहेत.

बहुतांश कच्चे कैदी  बहुतेक कच्चे कैदी हे नागपूर  आणि पुण्याच्या येरवडा कारागृहातील आहेत, असे राज्य कारागृह (सुधारणा) विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.  यापैकी ११५ प्रस्ताव आधीच जामीन बॉन्ड सुरक्षित करण्यासाठी संबंधित न्यायालयांकडे पाठविण्यात आले आहेत. मध्यवर्ती कारागृहे, जिल्हा, महिला आणि खुल्या कारागृहांसह महाराष्ट्रात एकूण ६० कारागृहे आहेत आणि त्यामध्ये एकत्रितपणे ३९ हजार ८२१ कैदी आहेत. 

टॅग्स :jailतुरुंग