शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
3
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
4
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
5
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
6
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
7
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
8
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
9
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
10
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
11
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
12
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
13
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
14
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
15
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
16
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
17
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
18
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
19
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
20
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 07:33 IST

फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये सहभागी नसलेल्या आणि त्यांच्या शिक्षेची अर्धी मुदत पूर्ण केलेली प्रकरणे जामिनासाठी न्यायालयांकडे पाठविण्याची तरतूद या कलमात आहे.

पुणे : राज्याच्या कारागृह विभागाने २६ नोव्हेंबर रोजी ‘संविधान दिना’ निमित्ताने १४१ कच्च्या कैद्यांची जामिनावर सुटका करण्याचे काम सुरू केले असून, त्यासाठी संबंधित न्यायालयांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये सहभागी नसलेल्या आणि त्यांच्या शिक्षेची अर्धी मुदत पूर्ण केलेली प्रकरणे जामिनासाठी न्यायालयांकडे पाठविण्याची तरतूद या कलमात आहे. या कलमानुसार, प्रथमच गुन्हेगारांच्या बाबतीत कारागृहात शिक्षेची एकतृतीयांश शिक्षा भोगलेले कैदी जामिनावर सुटण्यास पात्र ठरतात.‘एमएचए’चे संचालक अरुण सोबती यांनी २४ ऑक्टोबरला सर्व राज्यातील तुरुंगांचे मुख्य सचिव, महासंचालक व महानिरीक्षकांना पत्र लिहून संविधान दिनापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले होते.  

प्रस्ताव तयार चांगले वर्तन असलेल्या ७० पात्र कच्च्या कैद्यांची, ज्यांनी  अर्धी शिक्षा भोगली आहे आणि आणखी ७१, ज्यांनी शिक्षेचा एकतृतीयांश कालावधी पूर्ण केला आहे, त्यांना संविधान दिनाच्या दिवशी जामिनावर सोडण्यासाठी प्रस्ताव तयार करून  न्यायालयांकडे पाठविण्यात आले आहेत.

बहुतांश कच्चे कैदी  बहुतेक कच्चे कैदी हे नागपूर  आणि पुण्याच्या येरवडा कारागृहातील आहेत, असे राज्य कारागृह (सुधारणा) विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.  यापैकी ११५ प्रस्ताव आधीच जामीन बॉन्ड सुरक्षित करण्यासाठी संबंधित न्यायालयांकडे पाठविण्यात आले आहेत. मध्यवर्ती कारागृहे, जिल्हा, महिला आणि खुल्या कारागृहांसह महाराष्ट्रात एकूण ६० कारागृहे आहेत आणि त्यामध्ये एकत्रितपणे ३९ हजार ८२१ कैदी आहेत. 

टॅग्स :jailतुरुंग