शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

राज्यात ३८ लाख बेरोजगारांची रोजगारासाठी नोंदणी - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:08 IST

अजित पवार : पोलीसभरती पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात

बारामती : राज्यातील ३८ लाखांहून अधिक बेरोजगार तरुणांनी रोजगार मिळविण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यांपैकी ९ लाख ५० हजार बेरोजगार महिला आहेत. रोजगार निर्माण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे; मात्र सरकरा या विषयात नापास झाले आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

बारामती येथे आयोजित सह्याद्री करीअर अ‍ॅकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर लिखित पोलीस भरती पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. पवार म्हणाले, रोजगार निर्मितीसाठी गुंतवणुकीला अनुकुल वातावरण निर्मिती होणे आवश्यक आहे. नोटाबंदीमुळे बेरोजगारांची संख्या वाढली आहे. अनेकांचे व्यवसाय,रोजगार बुडाला. शासनाने नोकरभरती बंद केली आहे. एमपीएससी,यूपीएससी च्या परीक्षा वेळेवर होत नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी तरुणांनी ठोस भुमिका घ्यावी.अ‍ॅकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर यांनी प्रास्तविक केले. यावेळी प्रशांत काटे, संजय भोसले,सचिन सातव, नगरसेवक सुधीर पानसरे, रुपनवर उपस्थित होते. सुत्रसंचालन अनिल रुपनवर यांनी केले. 

टॅग्स :Puneपुणे