शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

त्या ८५ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 04:21 IST

कॅम्पमधील रोझरी शाळेने नववीतील ८५ विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक अनुत्तीर्ण करण्यात आल्याच्या तक्रारीवर मंगळवारी शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठक घेतली.

पुणे : कॅम्पमधील रोझरी शाळेने नववीतील ८५ विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक अनुत्तीर्ण करण्यात आल्याच्या तक्रारीवर मंगळवारी शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यामध्ये त्या ८५ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.कॅम्पमधील रोझरी शाळेने जाणीवपूर्वक नववीतील ८५ विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनुत्तीर्ण केल्याप्रकरणी मनविसेकडून शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांच्याकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर मोरे यांनी त्या विद्यार्थ्यांचे पालक, शाळा व्यवस्थापनांचे प्रतिनिधी, मनविसेचे प्रतिनिधी यांची मंगळवारी बैठक घेतली. यावेळी मनविसे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव, मनसे विभागाध्यक्ष प्रशांत मते, पालक प्रतिनिधी गणेश पवार, रहीम शेख, नरेश हंडारे आदी पालक उपस्थित होते.शाळेने जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले असल्याने त्यांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याची मागणी पालकांनी केली.शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नशाळा जर ८५ विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनुत्तीर्ण करीत असेल तर शाळेत दिले जाणारे शिक्षण, तिथला दर्जा यावर विद्यार्थी संघटनांनी प्रश्नचिन्ह उभे केले. त्याचबरोबर शाळेच्या गैरकारभाराबाबतचे अनुभव मांडण्यात आले. या तक्रारी ऐकून घेतल्यावर शिक्षणाधिकाºयांनी शाळेकडून नववीच्या सहामाही व वार्षिक परीक्षा यांच्या उत्तरपत्रिका मागवून घेतल्या आहेत. दुसºया शाळेतील शिक्षकांकडून या प्रश्न उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करून त्याचा निकाल जाहीर करावा, तसेच यावेळी शाळा प्रशासनाने योग्य तोडगा काढला नाही, शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या