शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

पुण्याच्या पाण्याचा झाला खेळखंडोबा

By admin | Updated: September 6, 2014 00:00 IST

शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पात 1क्क् टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी दोनवेळा पाणी पुरवठय़ाची मागणी केली आहे.

पुणो : शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पात 1क्क् टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी दोनवेळा पाणी पुरवठय़ाची मागणी केली आहे. परंतु, पुढील वर्षभर शहराला सुरळित पाणी पुरवठा होण्यासाठी एकवेळ पाणी पुरवठय़ावर महापालिका प्रशासन ठाम आहे. गेल्या तीन महिन्यांत एक दिवसा आड, दोनवेळा आणि एकवेळा असे वारंवार पाणी पुरवठय़ाचे  निर्णय़ बदलण्यात आले. त्यामुळे पाणी पुरवठा नियोजन व यंत्रणोचा खेळखंडोबा होणार आहे. 
खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, खडकवासला आणि टेमघर या धरणात 1क्क् टक्के साठा झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातूनही कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडले जात आहे. मग, पुणोकरांना एकवेळ पाणी पुरवठा का ? असा सवाल शहरातील राजकीय पक्ष व  स्वयंसेवी संस्थानी उपस्थित केला आहे. धरणो भरल्यामुळे दोन वेळ पाणी देण्याची मागणी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. मात्र, वारंवार पाणी पुरवठय़ाच्या नियोजनात बदल करणो अशक्य आहे.  
दरवर्षी धरणो 1क्क् टक्के भरूनही मार्च महिन्यांत पाणी कपात करावी लागते. त्यामुळे महापालिकेने यंदापासून 31 जुलैऐवजी ऑगस्ट अखेर्पयत राखीव साठा ठेवण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. त्यामुळे भविष्यात होणारी पाणी टंचाई व कपात टाळता येईल. त्यादृष्टीने वर्षेभर एकवेळ व पुरेसा पाणी पुरवठा सुरू ठेवण्यावर प्रशासन ठाम आहे.(प्रतिनिधी)
 
पुरवठय़ाचा लंपडाव 
प्रशासन आणि राजकीय पक्षांच्या धरसोड वृत्तीमुळे  एकवेळ आणि दोनवेळ पाणी पुरवठा केला जात असल्याने वितरण व्यवस्था वारंवार विस्कळीत होत आहे. धरणातील पाणीसाठयाने तळ गाठल्याने जून महिन्यात एकवेळ पाणी देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पाऊस आणखीनच लांबल्याने जुलैच्या दुस-या आठवडयात दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. पुन्हा 25 जुलै रोजी एकवेळ पाणी सुरू करण्यात आले. त्यानंतर पुन्हा ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात दोन वेळा पाणी सुरू करण्यात आले. तर पुन्हा 14 ऑगस्टला एक वेळ पाण्याचा निर्णय घेण्यात आला. वारंवार वितरण व्यवस्थेत बदल केल्याने पाणी पुरवठा यंत्रणोचा बिघाड होत असून, त्याचा त्रस सर्वसामान्यांना पुणोकरांना सहन करावा लागत आहे.
पुणोकरांचे पाणी आंध्राला कशाला 
शहराला पाणी पुरवठा करणारी धरणो 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे यापुढे या धरणांमध्ये पडणारा प्रत्येक थेंब नदीत व कालव्यात सोडून ध्यावा लागणार आहे. पुढचे उजनी धरण ही 1क्क् } भरले आहे त्यामुळे नदीत सोडलेले पाणी उजनी मध्ये ही साठवता येणार नाही व ते तेथून आंध्र मध्ये सोडावे लागणार आहे. म्हणजे पानशेत, खडकवासला धरणांचे पाणी थेट आंध्रप्रदेशला जाणार आहे. दुसरीकडे कालव्यातून पुणो जिल्हसाठी पाणी सोडणो सुरूच आहे, आणि पावसाळा संपेपयर्ंत ते सुरूच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे हे जादा पाणी पुणोकरांना देऊन एकवेळ पाण्याची कपात मागे घ्यावी अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. तसेच  आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने हा निर्णय तत्काळ घ्यावा अशी मागणी मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.
 
राजकीय पक्ष तसेच स्वयंसेवी संस्थाच्या मागणीनुसार आयुक्तांनी बैठक बोलाविली होती. त्यात एकवेळ पाणी देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. 
- व्ही.जी कुलकर्णी, 
पाणीपुरवठा विभाग प्रमुख