शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

पुणे : दहा महिन्यांत डेंग्यूमुळे नऊ जणांचा मृत्यू, रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 05:52 IST

मागील दहा महिन्यांत डेंग्यूमुळे जिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या साथीच्या आजारामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

पुणे : मागील दहा महिन्यांत डेंग्यूमुळे जिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या साथीच्या आजारामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची गर्दी आहे. ताप, हिवताप, चिकुनगुनिया, काला अशा आजारांमुळे नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत असल्याचे चित्र आहे.याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले, की साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. डेंग्यू आणि चिकुनगुनिया आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोरडा दिवसपाळवा. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून धुराळणी, फवारणीस प्राधान्य द्यावे.जानेवारी ते आॅक्टोबरच्या कालखंडात सर्वाधिक डेंग्यूच्या रोगाने थैमान घातले आहे. विविध तालुक्यांतील १६ ठिकाणी डेंग्यूचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे १२० रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर संशयित ९ जणांचा मृत्यू डेंग्यूने झाला आहे. तर चिकुनगुनियाचा ५ ठिकाणी उद्रेक झाला आहे. त्यामुळे ८१ नागरिकांना चिकुनगुनियाची लागण झाली आहे. मागील काही महिन्यांत चिकुनगुनियाची साथ वाढल्यामुळे ८१ जणांना रोगाची लागण झाली होती. त्यामुळे

टॅग्स :dengueडेंग्यूPuneपुणे