शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

वीजचोरीला आळा घालणे गरजेचे

By admin | Updated: July 10, 2015 01:06 IST

दौंड शहर आणि ग्रामीण भागातील वीजचोरीला आळा घालणे काळाची गरज आहे. वाढत्या वीजचोरीचा फटका शासनाला बसत आहे.

मनोहर बोडखे, दौंडदौंड शहर आणि ग्रामीण भागातील वीजचोरीला आळा घालणे काळाची गरज आहे. वाढत्या वीजचोरीचा फटका शासनाला बसत आहे. विद्युत महावितरण कंपनीने वीजचोरी प्रतिबंधक पथक कार्यरत करून हे पथक अधिक गतिमान करणे महत्त्वाचे आहे. पूर्वी ग्रामीण भागात सर्रासपणे आकडे टाकून वीजचोरी केली जात होती. त्या तुलनेत शहरातील वीजचोरी तुरळक असायची. मात्र, याउलट शहरात बहुतांशी ठिकाणी आकडे टाकून घरगुती वीज घेतली जात आहे. मात्र याचा उपद्रव वीज आकडा टाकणाऱ्या घराच्या जवळील प्रामाणिकपणे वीज वापरणाऱ्या वीज ग्राहकांना होत आहे. आकडा टाकून वीज घेत असताना बऱ्याचदा तारेला तार चिकटली जाते आणि त्यातूनच आहे तो वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे वीजचोरी करणारा आकडा टाकण्याच्या प्रयत्नात इतरांचेदेखील नुकसान करतोच. मात्र, त्याच्या परिसरातील वीज ग्राहक त्याला प्रतिबंध करायला गेले तर तो उलट ‘चोरावर मोर ’या उक्तीप्रमाणे दादागिरीची भाषा करतो. परिणामी विद्युत महावितरण कंपनीने शहरात कुठे कुठे आकडा टाकून वीज घेतली जाते. याची टेहळणी करून वीजचोरांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. ही कारवाई करीत असताना कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे कारवाई करावी, या मागणीने जोर धरला आहे.