शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर खड्डे, दौंडज, वाल्हे परिसरात जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:32 IST

आळंदी-पंढरपूर पालखीमार्ग असल्यामुळे केंद्र शासनाने ताब्यात घेतला आहे. आता तो सहापदरी होणार आहे. मात्र रस्त्याची दारुण अवस्था काही संपत नसून दौंडज व वाल्हे परिसरात रस्त्यावरील भरपूर खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असतात.

वाल्हे  - आळंदी-पंढरपूर पालखीमार्ग असल्यामुळे केंद्र शासनाने ताब्यात घेतला आहे. आता तो सहापदरी होणार आहे. मात्र रस्त्याची दारुण अवस्था काही संपत नसून दौंडज व वाल्हे परिसरात रस्त्यावरील भरपूर खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असतात. प्रवास जीवघेणा ठरत आहे.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या रस्त्याने पंढरपूरला जात असतो त्यामुळे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी चार महिन्यापूर्वी हा संपूर्ण आळंदी ते पंढरपूर रस्ता दुरुस्त केला होता.तरी ही हा रस्ता चार महिन्यात एवढा खराब झाला आहे तो पाहवत नाही.खड्डे चुकवण्यात नादात या रस्त्यावर बरेच अपघात झाले आहेत कित्येक जणांचे बळी गले आहेत.मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.याच मार्गावर महाराष्ट्रचे कुलदैवत खंडेरायाची जेजुरी असल्यामुळे भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्याच बरोबर जेजुरी एमआयडीसी असल्यामुळे नीरा, जेऊर, मांडकी, वीर, हरणी, पिंगोरी, सुकलवाडी, दौडज ग्रामीण भागातील कामगार मोठया संख्येने मोटर सायकल वर कामावर जात आहेत.जेजुरी, सासवड या ठिकाणी कॉलेजला जाणार मोठा वर्ग आहे.या रस्त्यावर काही विध्यार्थी, एमआयडीसी चे कामगार ही अपघात मृत्यू मुखी पडले आहेत.पालखी मार्ग म्हणून दरवर्षी ज्या ठेकेदाराकडून शासन कामे करून घेत असते तो रस्ता कमीत कमी वर्षभर तरी चागला राहावा अशी ग्रामस्थां मध्ये चर्चा आहे. लवकरात लवकर पशासनाने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Potholeखड्डेAlandiआळंदीnewsबातम्या