शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर खड्डे, दौंडज, वाल्हे परिसरात जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:32 IST

आळंदी-पंढरपूर पालखीमार्ग असल्यामुळे केंद्र शासनाने ताब्यात घेतला आहे. आता तो सहापदरी होणार आहे. मात्र रस्त्याची दारुण अवस्था काही संपत नसून दौंडज व वाल्हे परिसरात रस्त्यावरील भरपूर खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असतात.

वाल्हे  - आळंदी-पंढरपूर पालखीमार्ग असल्यामुळे केंद्र शासनाने ताब्यात घेतला आहे. आता तो सहापदरी होणार आहे. मात्र रस्त्याची दारुण अवस्था काही संपत नसून दौंडज व वाल्हे परिसरात रस्त्यावरील भरपूर खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असतात. प्रवास जीवघेणा ठरत आहे.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा या रस्त्याने पंढरपूरला जात असतो त्यामुळे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी चार महिन्यापूर्वी हा संपूर्ण आळंदी ते पंढरपूर रस्ता दुरुस्त केला होता.तरी ही हा रस्ता चार महिन्यात एवढा खराब झाला आहे तो पाहवत नाही.खड्डे चुकवण्यात नादात या रस्त्यावर बरेच अपघात झाले आहेत कित्येक जणांचे बळी गले आहेत.मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.याच मार्गावर महाराष्ट्रचे कुलदैवत खंडेरायाची जेजुरी असल्यामुळे भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्याच बरोबर जेजुरी एमआयडीसी असल्यामुळे नीरा, जेऊर, मांडकी, वीर, हरणी, पिंगोरी, सुकलवाडी, दौडज ग्रामीण भागातील कामगार मोठया संख्येने मोटर सायकल वर कामावर जात आहेत.जेजुरी, सासवड या ठिकाणी कॉलेजला जाणार मोठा वर्ग आहे.या रस्त्यावर काही विध्यार्थी, एमआयडीसी चे कामगार ही अपघात मृत्यू मुखी पडले आहेत.पालखी मार्ग म्हणून दरवर्षी ज्या ठेकेदाराकडून शासन कामे करून घेत असते तो रस्ता कमीत कमी वर्षभर तरी चागला राहावा अशी ग्रामस्थां मध्ये चर्चा आहे. लवकरात लवकर पशासनाने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Potholeखड्डेAlandiआळंदीnewsबातम्या