शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
2
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
3
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
5
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
6
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
7
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
8
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
9
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
10
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
11
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
12
'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'
13
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
14
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
15
Fact Check: लोकसभा निवडणुकीत परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे पत्र बनावट
16
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
17
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
18
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
19
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
20
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव

बटाटाही महागला

By admin | Published: October 31, 2014 11:21 PM

कांद्यानंतर आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. बटाटय़ाच्या किमतीही किलोमागे 1क् ते 15 रुपयांनी वाढल्या आहेत.

चाकण :  कांद्यानंतर आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. बटाटय़ाच्या किमतीही किलोमागे 1क् ते 15 रुपयांनी वाढल्या आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डात बटाटय़ाला प्रति क्विंटलला चक्क 3 हजार 2क्क् रुपयांचा भाव मिळाला ते किरकोळ बाजारातही चांगल्या प्रतीच्या बटाटय़ाला 32 रुपये किलो असा भाव मिळाला आहे. 
स्थानिक शेतक:यांच्या बटाटय़ाची आवक मंदावल्याने आणि प्रतिवर्षी आग्रा, गुजरात व उत्तर प्रदेश येथून येणा:या बटाटय़ाच्या आवकेत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे बटाटय़ाच्या भावाने उच्चांक गाठला आहे. मात्न, त्यामुळे सामान्यांच्या किचनचे बजेटच कोलमडून गेले आहे.
मागील आठवडय़ार्पयत बटाटय़ाचे भाव किलोमागे 2क् ते 24 रुपये होते. मात्न, ते आता 28 ते 32 रुपये किलोवर पोहोचले आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे बटाटय़ाच्या पिकाचे नुकसान झाले असून, बाजारात कमी बटाटा आल्याने भाव वाढल्याची माहिती आडते असोशिएशनचे अध्यक्ष रामशेठ गोरे , जमीर काझी, राजू काझी, उस्मान काझी, दतात्नेय गोरे, आदी व्यापा:यांनी दिली.
चाकणमधील मार्केट यार्डात प्रतिवर्षी याच हंगामात आग्रा, गुजरात व उत्तर प्रदेश येथून मोठय़ा प्रमाणावर बटाटय़ाची आवक होत असते. मात्न, ती आवकही मोठय़ा प्रमाणात अद्यापही मंदावली असून, अत्यंत कमी आवकेचा परिणाम मोठय़ा भाववाढीत झाला आहे. 
चाकणमध्ये आज (दि. 29) आग्रा येथून तीन गाडय़ा ( 1 हजार पिशवी) बटाटय़ाची आवक झाली होती. चाकण मार्केट यार्डात आलेल्या कोरेगाव (ता. खेड, जि.पुणो) 
येथील साहेबराव मेंगळे व कोये (ता. खेड) येथील शिवराम गोगावले आदी शेतक:यांच्या बटाटय़ाला 32क्क् रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे. दरम्यान, कांद्यापाठोपाठ  बटाटय़ाचे भाव कडाडल्याने ग्राहक मात्न रडकुंडीला आले आहेत. (वार्ताहर)
 
4काही व्यापा:यांच्या म्हणण्यानुसार परतीच्या पावसाचा फटका बसल्याने आवक कमी झाल्याने बटाटय़ाचे दर वधारले आहेत. दीड महिन्यापासून बटाटय़ाची आवक कमी राहून भाव अधिक राहिले आहे. 
4गेल्या आठवडय़ार्पयत बटाटय़ाचे दर मार्केटयार्डात 25क्क् रुपये प्रतिक्विंटल होते. मागील शनिवारी येथे बटाटय़ाची एकूण आवक 715  क्विंटल होऊन कामालभाव 25क्क् रुपयांर्पयत पोहोचले होते. 
4मात्न, त्यात आता कमालीची वाढ झाली आहे. 32क्क् रुपये क्विंटल हा या हंगामातील उच्चांकी भाव असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले. 
 
नोव्हेंबर महिना हा टोमॅटोच्या मालाचा हंगाम असतो. या हंगामात दर वर्षी 8क् ते 9क् टक्के टोमॅटो माल विक्रीसाठी येत असतो. मात्न, पावसामुळे शेतातील उभे पीक नष्ट झाले होते. तसेच, रोपे पाण्यामुळे जळाल्याने सुरुवातीलाच टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका सहन करावा लागल्याचे शेतक:यांनी सांगितले.  मागील पंधरवडय़ात कांदा बटाटय़ाबरोबर टोमॅटोही भाव खाऊ लागले होते, मात्न चांगला भाव मिळालेला टोमॅटो आता मात्न कवडीमोल भावाने विक्री करावा लागत आहे. उत्पादन खर्चही भरून येत नसल्याने बेभावाने टोमॅटो विक्री करण्याऐवजी अनेक शेतकरी बाजारात आणलेला टोमॅटो तसाच सोडून जात असल्याचे विपर्यस्त चित्न याभागात मागील आठवडय़ापासून पाहावयास मिळत आहे.