शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

पोलिसांनीच लुटले कुरिअरचे लाखो रुपये

By admin | Updated: January 3, 2016 05:03 IST

नगरहून मुंबईकडे जाणारी कुरिअर कंपनीची तब्बल दहा लाखांची रोकड लुटण्यात आल्याची घटना २९ डिसेंबर रोजी रात्री लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या लुटीमध्ये पुणे पोलिसांच्या

पुणे : नगरहून मुंबईकडे जाणारी कुरिअर कंपनीची तब्बल दहा लाखांची रोकड लुटण्यात आल्याची घटना २९ डिसेंबर रोजी रात्री लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या लुटीमध्ये पुणे पोलिसांच्या ‘एसपीयू’चे दोन पोलीस कर्मचारी सहभागी असल्याचे समोर आले आहे. या दोघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.रूपेश गायकवाड आणि सुनील ऊर्फ कपिल रंदवे अशी अटक पोलिसांची नावे आहेत. हे दोघेही सध्या ‘विशेष सुरक्षा पथका’मध्ये नेमणुकीस आहेत. गायकवाड हा चालक आहे. या दोघांची मूळ नेमणूक राज्य राखीव पोलीस दलात असून, प्रतिनियुक्तीवर हे दोघेही एसपीयूमध्ये काम करीत आहेत. काय आहे एसपीयू?- विशेष सुरक्षा पथक हे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी पोलीस गार्ड पुरविणारे पथक आहे. सफारी कपड्यांमधले बंदूकधारी पोलीस अधिकारी व कर्मचारी या विभागामार्फत व्हीव्हीआयपी, व्हीआयपींच्या दौऱ्यावेळी पुरविले जातात. - ज्यांच्यावर राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून ते महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली जाते. त्या विभागातच असे कर्मचारी काम करीत आहेत. - नुकत्याच उपराष्ट्रपतींच्या झालेल्या दौऱ्यामध्येही त्यांची सुरक्षा एसपीयूने पोलीस अधिकाऱ्यांऐवजी कर्मचाऱ्यांवरच ढकलल्याचेही समोर आले आहे. सध्या तरी या विभागामध्ये मनमौजी कारभार सुरू असून, कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.- विशेष सुरक्षा पथक हे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी पोलीस गार्ड पुरविणारे पथक आहे. सफारी कपड्यांमधले बंदूकधारी पोलीस अधिकारी व कर्मचारी या विभागामार्फत व्हीव्हीआयपी, व्हीआयपींच्या दौऱ्यावेळी पुरविले जातात. - ज्यांच्यावर राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून ते महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली जाते. त्या विभागातच असे कर्मचारी काम करीत आहेत. - नुकत्याच उपराष्ट्रपतींच्या झालेल्या दौऱ्यामध्येही त्यांची सुरक्षा एसपीयूने पोलीस अधिकाऱ्यांऐवजी कर्मचाऱ्यांवरच ढकलल्याचेही समोर आले आहे. सध्या तरी या विभागामध्ये मनमौजी कारभार सुरू असून, कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.