शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पोलीसच करताहेत जीव मुठीत धरून काम, भिंती झाल्या आहेत जीर्ण, डोक्यावर अधांतरी कुजलेले पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:14 IST

ज्या पोलिसांनी नागरिकांचे रक्षण करायचे त्यांनाच भाड्याच्या खोलीत राहून जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वालचंदनगर : ज्या पोलिसांनी नागरिकांचे रक्षण करायचे त्यांनाच भाड्याच्या खोलीत राहून जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील पोलीस ठाणे नाव वालचंदनगरचे मात्र पोलीस ठाणे जंक्शन, अंथुर्णे हद्दीत आहे. या पोलीस ठाण्याची ओळख करून देण्यासाठी नावाचे बोर्डही नसल्याने अनेकांना घर आहे का पोलीस ठाणे आहे, हे कळत नाही. या पोलीस ठाण्याला स्वत:ची इमारत नसल्याने स्थापनेपासून २ रुपये भाड्याच्या खोल्यांत कामकाज करण्याची वेळ आली आहे. छतावरील पत्रे कुजल्याने व जीर्ण भिंती झाल्याने जीव मुठीत धरून गळक्या खोल्यांत पोलिसांना कामकाज करावे लागत आहे.या पोलीस ठाण्याला स्वतंत्र इमारत करण्यात यावी, अशी येथील कर्मचाºयांची मागणी गेल्या १५ वर्षांपासून होताना दिसत आहे. २७ पोलीस ठाण्याच्या स्थापनेपासून हे पोलीस ठाणे चार खोल्यांच्या मासिक १० रुपये भाडेतत्त्वावर आहे. कोणतीही डागडुजी करणे अवघड झाल्याने जीर्ण भिंती गळक्या इमारतीतच कर्मचाºयांना कामकाज करण्याची वेळ ओढवली आहे. या पोलीस ठाण्याला नवीन स्वतंत्र इमारत व पोलीस वसाहती निर्माण करण्यासाठी शासनाने ८० लाख रुपये देऊन ५ एकर जमीन देण्यात आली. परंतु, अनेक अधिकारी आले गेले, तालुक्याचे प्रतिनिधीही बदलले तरीही इमारत झालेली नाही. या पोलीस ठाण्याचे उद्घाटन तत्कालीन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व खासदार कै. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या हस्ते सन ५ आॅगस्ट १९९० मध्ये करण्यात आलेले आहे.या खोल्या शेती महामंडळाच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे डागडुजी करण्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. जुने पत्रे एकावर एक टाकून दिवस काढण्याची वेळ येथील कर्मचाºयांवर आली आहे. पावसाळ्यात सर्वत्र पाणी या खोल्यांमध्ये येते, यामुळे महत्त्वाची कागदपत्रे भिजण्याची भीती आहे.१५ वर्षांपूर्वी शेती महामंडळाला पोलीस ठाण्याच्या नियोजित नवीन इमारतीसाठी शासनाने ५ एकरांसाठी ८० लाख रुपये मोजलेले आहेत. त्यांची जागा निश्चित न झाल्याने व योग्य निधी उपलब्ध न झाल्याने गेल्या २७ वर्षांपासून पोलीस कर्मचाºयांना आपल्या हक्काच्या वसाहतीपासून वंचित राहावे लागले आहे.>१५ वर्षांपासून मागणी प्रलंबित...स्वत:ची इमारत नसल्याने स्थापनेपासून २ रुपये भाड्याच्या खोल्यांत कामकाज करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हक्काच्या इमारतीची अद्यापही प्रतीक्षा आहे. छतावरील पत्रे कुजल्याने व जीर्ण भिंती झाल्याने जीव मुठीत धरून गळक्या खोल्यांत पोलिसांना कामकाज करावे लागत आहे. ही परिस्थिती कधी बदलणार?या पोलीस ठाण्याला स्वतंत्र इमारत करण्यात यावी, अशी येथील कर्मचाºयांचीमागणी गेल्या १५ वर्षांपासून होताना दिसत आहे. मात्रअद्याप ती पूर्ण झाली नाही.