शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मृत्यूप्रकरणातून पोलीस कर्मचाऱ्यांची निर्दोष मुक्तता

By admin | Updated: July 6, 2017 03:34 IST

गाडीतील पेट्रोल काढताना पकडून ताब्यात दिलेल्या एकाला मारहाण करून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी दाखल झालेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गाडीतील पेट्रोल काढताना पकडून ताब्यात दिलेल्या एकाला मारहाण करून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून चौघा पोलीस कर्मचाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी हे आदेश दिले. रवींद्र बापूराव चक्रे, जितेंद्र गायकवाड (दोघेही वय ३५), मंगेश बिच्चे (वय ४०) आणि संजय कुलकर्णी (वय ४२) अशी मुक्तता झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सचिन राजगुरू (वय २०, रा. कस्तुरबा वसाहत, औंध) यांनी यासंदर्भात चतु:शृंगी पोलिसांत फिर्याद दिली होती. उदय भडंगे (वय २१, रा. कस्तुरबा वसाहत, औंध) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. २९ आॅगस्ट २००४ रोजी रात्री औंध पोलीस चौकीत ही घटना घडली होती. सचिन राजगुरू आणि उदय भडंगे हे ताडी पिण्यासाठी सांगवी नदी परिसरात गेले होते. त्यांना भूक लागल्याने ते औंध परिहार चौकाकडे आले. मात्र, तेथे त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे त्यांनी एका कारमधून बॉटलमध्ये पेट्रोल काढले. तेव्हा नागरिकांनी त्यांना पकडले. त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी त्यांना चौकीत नेऊन मारहाण केली. त्यात भडंगे बेशुद्ध पडल्याने पोलिसांनी त्याला सचिन राजगुरू याच्याबरोबर गाडीवर बसवून घरी पाठविले.घरी आल्यानंतर भडंगे यांच्या आई-वडिलांना संशय आल्याने त्यांनी कोटबागी हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी नेले. तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर यासंदर्भात फिर्याद देण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात गुन्हा निष्पन्न होत नसल्याचा अहवाल देण्यात आला होता. याप्रकरणी विधिमंडळात लक्षवेधी मांडण्यात आली होती.