शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

पुलवामा दहशतवादी हल्ला हे ५६ इंच छातीच्या पंतप्रधानांचे अपयश - पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 01:03 IST

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला चिंताजनक आहे. संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही.

बारामती (पुणे) : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला चिंताजनक आहे. संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. पण देशाचं संरक्षण करण्यास ५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपयश आले आहे, अशी टीका राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली.लष्करी जवानांवर झालेला हल्ला ही चिंताजनक बाब आहे. ज्या मार्गावर हा दहशतवादी हल्ला झाला, तो परिसर तुलनात्मकदृष्ट्या सुरक्षित आहे. मात्र या मार्गावरून सीआरपीएफच्या जवानांचा ताफा जाणार, याची माहिती दहशतवाद्यांना आधीच मिळाली असावी आणिहीच चिंतेची बाब आहे. एवढा मोठा ताफा जात असताना पुरेशीकाळजी घेतली होती का, यावरपवार यांनी शंका उपस्थित केली.मनमोहनसिंग पंतप्रधान असतानाच्या काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. शिवाय, दहशतवाद्यांना धडा शिकविण्यासाठी ५६ इंचछाती लागते अशी टीका केली होती, याची आठवण पवार यांनी करून दिली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार