शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पुलवामा दहशतवादी हल्ला हे ५६ इंच छातीच्या पंतप्रधानांचे अपयश - पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 01:03 IST

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला चिंताजनक आहे. संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही.

बारामती (पुणे) : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला चिंताजनक आहे. संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. पण देशाचं संरक्षण करण्यास ५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपयश आले आहे, अशी टीका राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली.लष्करी जवानांवर झालेला हल्ला ही चिंताजनक बाब आहे. ज्या मार्गावर हा दहशतवादी हल्ला झाला, तो परिसर तुलनात्मकदृष्ट्या सुरक्षित आहे. मात्र या मार्गावरून सीआरपीएफच्या जवानांचा ताफा जाणार, याची माहिती दहशतवाद्यांना आधीच मिळाली असावी आणिहीच चिंतेची बाब आहे. एवढा मोठा ताफा जात असताना पुरेशीकाळजी घेतली होती का, यावरपवार यांनी शंका उपस्थित केली.मनमोहनसिंग पंतप्रधान असतानाच्या काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. शिवाय, दहशतवाद्यांना धडा शिकविण्यासाठी ५६ इंचछाती लागते अशी टीका केली होती, याची आठवण पवार यांनी करून दिली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार