शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

भाटघर धरणावरील बागेची दुरवस्था

By admin | Updated: May 29, 2017 02:00 IST

ब्रिटिशकालीन भाटघर धरणाच्या काठावर नऱ्हे गावाच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या बागेची, कारंज्याची व झाडांची वाळून १० वर्षांपासून

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : ब्रिटिशकालीन भाटघर धरणाच्या काठावर नऱ्हे गावाच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या बागेची, कारंज्याची व झाडांची वाळून १० वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. यामुळे धरणावर येणाऱ्या पर्यटकांना फिरण्यासाठी व विश्रांती घेण्यासाठी ठिकाण नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.पाटबंधारे विभागाच्या वतीने भाटघर धरणाच्या काठावर नऱ्हे गावाच्या बाजूला बागीचा तयार करून त्यात विविध प्रकारची झाडे, वेली, फुलझाडे, कारंजे तयार करुन पर्यटकांना बसण्यासाठी बाकडी ठेवण्यात आली होती. यामुळे धरणावर येणाऱ्या पर्यटकांना व शाळा-कॉलेजच्या सहलीला येणाऱ्या विद्यार्थांना बसण्यासाठी हक्काचे ठिकाण होते. बागेतून भाटघर धरणाच्या पाण्याचे सुंदर विहंगम चित्र दिसते. त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी असते.मात्र १० वर्षांपासून पाटबंधारे विभागाने या बागेकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथील झाडे, वेली, फुले वाळून गेली आहेत. कारंजे बंद पडले आहे. बाग म्हणून त्याचे काहीच अस्तित्व राहिलेच नाही. मोकाट जनावरे या बागेत फिरत असतात.पाटबंधारे विभागाने भाटघर धरणाच्या काठावरील बाग पुनर्जीवित करावी. यामुळे धरणावर येणाऱ्या पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्याचा फायदा पर्यायाने पाटबंधारे विभागालाच होणार आहे. मात्र ते उदासीन असल्याचे दिसते.