शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

भाटघर धरणावरील बागेची दुरवस्था

By admin | Updated: May 29, 2017 02:00 IST

ब्रिटिशकालीन भाटघर धरणाच्या काठावर नऱ्हे गावाच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या बागेची, कारंज्याची व झाडांची वाळून १० वर्षांपासून

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : ब्रिटिशकालीन भाटघर धरणाच्या काठावर नऱ्हे गावाच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या बागेची, कारंज्याची व झाडांची वाळून १० वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. यामुळे धरणावर येणाऱ्या पर्यटकांना फिरण्यासाठी व विश्रांती घेण्यासाठी ठिकाण नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.पाटबंधारे विभागाच्या वतीने भाटघर धरणाच्या काठावर नऱ्हे गावाच्या बाजूला बागीचा तयार करून त्यात विविध प्रकारची झाडे, वेली, फुलझाडे, कारंजे तयार करुन पर्यटकांना बसण्यासाठी बाकडी ठेवण्यात आली होती. यामुळे धरणावर येणाऱ्या पर्यटकांना व शाळा-कॉलेजच्या सहलीला येणाऱ्या विद्यार्थांना बसण्यासाठी हक्काचे ठिकाण होते. बागेतून भाटघर धरणाच्या पाण्याचे सुंदर विहंगम चित्र दिसते. त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी असते.मात्र १० वर्षांपासून पाटबंधारे विभागाने या बागेकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथील झाडे, वेली, फुले वाळून गेली आहेत. कारंजे बंद पडले आहे. बाग म्हणून त्याचे काहीच अस्तित्व राहिलेच नाही. मोकाट जनावरे या बागेत फिरत असतात.पाटबंधारे विभागाने भाटघर धरणाच्या काठावरील बाग पुनर्जीवित करावी. यामुळे धरणावर येणाऱ्या पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्याचा फायदा पर्यायाने पाटबंधारे विभागालाच होणार आहे. मात्र ते उदासीन असल्याचे दिसते.